DHARMIKARAN
धर्मिकरण महामार्गीय ,मार्गी देशी पोटी जमातीय श्रीधर तिळवे
आशुतोष दिवाण यांनी प्रश्न विचारलेला आहे तो खालील प्रमाणे आहे
सर,
आपल्या लिखाणातले एक मला पटणारे आशयसूत्र असे आहे की,
मुस्लिमधर्म आपली लोकसंख्या वाढवत संपूर्ण जग इस्लाममय करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे व सुयोग्य वेळी हिंसा करण्यात तो कचरत नाही.
याचा मुकाबला हिन्दू व इतर धर्म करत आहेत व तो त्यांचा अधिकार आहे.
पण मग या प्रोसेसमधे आपणही मग त्यांच्यासारखे बनत आहोत का?
आहोत असे मला वाटते.म्हणजे इथे देखील हिंदू अतिरेकी तयार होणे,बाबरी पाडणे,आदित्यनाथ येणे वगैरे अनेक गोष्टी.
हे असेच जर सुरु राहिले तर आपणही मग व्यक्ती,समाज आणि राष्ट्र म्हणून त्यांच्यासारखे होऊ का?
आजचे पाकिस्तानचे जे प्रश्न आहेत तेच हळूहळू आपले होऊ लागतील का?
असे आपल्याला वाटत असेल तर मग काय करायचे?
इलाज काय?
या प्रश्नाचे उत्तर मी देतो आहे
इलाज काय?
या प्रश्नाचे उत्तर मी देतो आहे
मुद्दा फक्त इस्लामचा नाही तर संपूर्ण समाजाच्या धार्मिकीकरणाचा आहे जागतिक पातळीवर हे धार्मिकीकरण ख्रिश्चन आणि इस्लाम असे दोन धर्म करत होते यातील ख्रिश्चन लोकांच्या मध्ये नास्तिक लोकांची संख्या वाढत गेली आणि आज ही ती वाढतच आहे त्यामुळे धार्मिकीकरणाच्या प्रश्नाबाबत ख्रिश्चन लोक हे आता थोडेसे बाजूला पडलेले आहेत अपवाद काही प्रमाणात काही कट्टर ख्रिश्चनांचा आहे जो भारतात ऍक्टिव्ह आहे सध्या तरी त्याची ताकद लिमिटेड आहे कारण लोकसंख्या फारशी वाढलेली नाही पण भविष्यात हा धोका उभा राहू शकतो. सुदैवाने मुळात ज्यांच्यामुळे हे सर्व सुरू झाले ते युरोपियन देशच नास्तिक होत चाललेले आहेत आणि त्यामुळे नास्तिकीकरणच कदाचित ह्या ख्रिश्चन साम्राज्यकरणाला आळा घालेल शिवाय ख्रिश्चन धर्म हा सुद्धा सतत उत्क्रांत होत असतो अलीकडेच पोपनी अनेक वैज्ञानिक सिद्धांतांना मान्यता दिलेली आहे त्यामुळे कट्टरतेचा धोका हा ख्रिश्चन धर्मामध्ये आपोआपच कमी होत जातो इस्लाम बाबत मात्र ही स्थिती नाही साहजिकच दुसरा जो धर्म उरला आहे तो इस्लाम आणि तो जगाचे प्रचंड प्रमाणात इस्लामीकरण करण्यात एक्सपर्ट झालेला आहे इस्लामी करण करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत सायलेंट इस्लामीकरण आणि दुसरी पद्धत आक्रमक इस्लामीकरण १८६० पासून इस्लामने सायलेंट इस्लामीकरण सुरू केले आणि त्याला प्रचंड यश मिळालेले दिसते किंबहुना इस्लाम राज्य करत होता त्या काळात त्याला मिळालेले यश हे या सायलेंट इस्लामीकरणाच्या तुलनेत अर्धे सुद्धा नव्हते इतके ते झपाट्याने वाढलेले दिसते या काळामध्ये बाकीचे सर्व धर्म जवळजवळ झोपलेले होते त्यांना इस्लाम काय करतो हे कळलच नाही 1970 नंतर जेव्हा इस्लामिक राजवटीच्या घोषणा पुढे येऊन त्यांनी जग ताब्यात घ्यायला सुरुवात केले तेव्हा या सायलेंट इस्लामीकरणाची जाणीव जगाला व्हायला लागली या सायलेंट इस्लामीकरनामध्ये अत्यंत सूक्ष्मपणाने गोष्टी केल्या जातात म्हणजे एका एक आहे गैर इस्लामिक व्यक्तीला व्यवस्थित घेऊन त्याचे ब्रेनवॉश केले जाते आणि त्याला कन्व्हर्ट केले जाते माझ्यापुढे अशी अनेक मित्रांची उदाहरणे आहेत माझ्या एका फिल्मी लाईट सप्लाय आला बोलवून बोलवून बिर्याणी खायला घालून घालून आणि नंतर एका इस्लामिक लग्नाची शक्यता उभी करून त्याला मुसलमान बनवले गेले मला स्वतःला माझ्या दोन परम इस्लामिक मित्रांनी मुसलमान धर्म स्वीकारावा म्हणून अतिशय गोड गुलाबीने जाळे फेकले होते. मला फिल्म बनवण्यासाठी फायनान्स हवा तेवढा देण्याचे आमिष दाखवले गेले होते या मागचे कारण स्पष्ट होते हा आचार्य आहे आणि हाच जर का फसला तर किमान दहा लोक तरी मुसलमान होतील असा अंदाज होता मला याचा अंदाज यायला उशीर झाला पण जेव्हा आला तेव्हा मी त्या सगळ्या ट्रॅप मधून बाहेर पडलो दुसरे सामूहिक उदाहरण म्हणून बॉलिवूड घेता येईल उदाहरणार्थ बॉलिवूडमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे उर्दू भाषेचा वापर इस्लामीकरणासाठी करण्यात आलेला आहे प्रेमाच्या इस्लामिक कल्पना या प्रथम हिंदी फिल्म सृष्टीच्या द्वारे रुजवल्या गेल्या आणि नंतर मग लव्ह जिहाद सुरू झाले अगदी मधुबालालासुद्धा शेवटी किशोर कुमार चे धर्म परिवर्तन हवे होते आणि आश्चर्यकारकरीत्या किशोर कुमारने ते केले चार बायकांचा कायदा हा हिंदूंच्या धर्मांतराचा एक मार्ग आहे हे माहीत असल्याने तो साईडलाईन करू दिला जात नाही समान नागरी कायदा म्हणूनच नको आहे यामुळेच धर्मेंद्र आणि हेमामालिनीला सुद्धा धर्मांतर करावे लागलेली दिसते. महेश भटचे धर्मांतर हे सुद्धा यामुळे झालेले आहे आणि आज आलिया भट ही स्वतःला मुसलमानच म्हणते कदाचित आता रणवीर कपूर शी लग्न केल्यामुळे बदलली तर बदललीं स्वरा भास्कर हळूहळू मुसलमान होत जाईल हे मला स्पष्ट दिसते हे सायलेंट इस्लामीकरण आहे आणि ते सहजासहजी कळत नाही भारतामध्ये मात्र या सायलेंट इस्लामी करणाबरोबरच सायलेंट ख्रिश्चनीकरण सुद्धा चालू असते किंबहुना रोमनिक धर्माने आता आशिया आणि आफ्रिका यांना टार्गेट करा असा आदेशच दिलेला आहे पूर्व भारत पूर्णपणे याला बळी पडलेला दिसतो सेक्युलर लोकांना या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत कारण त्यांनी झापडं ओढून घेतलेली आहेत शिवाय मताचे राजकारण आहेच ते धर्म ही एक निरुपद्रवी गोष्ट समजतात प्रत्यक्षात ती एक राजकीय गोष्ट आहे हे त्यांच्या अद्यापही लक्षात आलेले नाही इस्लाम इस्लामिक स्टेट मागतो आणि जेव्हा एखादा धर्म राज्य मागतो राष्ट्र मागतो तेव्हा तो राजकीय असतो इतके हे साधे सरळ आहे
भारतामध्ये या सायलेंट इस्लामीकरणाबरोबरच ब्राह्मण धर्माने स्पॉन्सर केलेले सायलेंट वैष्णवीकरण सुरू झाले होते आणि आहे ते वैष्णव लोकांनी केले करत आहेत यामागे युरेशियन प्रेरणा होत्या आणि या युरेशियन प्रेरणा ब्रिटिश साम्राज्याने ऍक्टिव्हेट केलेल्या होत्या आधीच्या ब्राह्मणी प्रेरणा आणि ब्रिटिश साम्राज्यात ऍक्टिव्हेट झालेल्या युरेशियन प्रेरणा ज्या स्वतःला आर्य म्हणवून घेत होत्या यांनी हे सायलेंट वैष्णवीकरण सुरू केले आणि त्याला हिंदू धर्म असे म्हणायला सुरुवात केली त्यातूनच एक स्ट्रॅटेजी डिझाईन केली गेली गीता ही शैव लोकांची सुद्धा धर्मग्रंथ आहे असे सतत ओबीसी लोकांच्यावर बिंबवले गेले सगळे शिवारकरी लोक वारकरी बनवले गेले प्रत्येक शैव आणि वैष्णवाला कोर्टामध्ये गीतेची शपथ घ्यायला लावली गेली आणि हिंदी फिल्म द्वारा भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे असे प्रत्येक शैव आणि वैष्णव माणसांमध्ये सर्वत्र बिंबवले गेले याबाबतीत काँग्रेस आणि हिंदुत्ववाद यांची युती होती कारण दोघेही वैष्णव आहेत आणि ही युती फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली होती म्हणूनच त्यांनी रिडल्स ऑफ राम आणि कृष्णा अशी पुस्तके लिहिली यातल्या रिडल्स ऑफ रामवर आपोआपच कशी बंदी आणली गेली हेही बघण्याजोगे आहे आणि हे बिंबीकरण पूर्ण झाल्यानंतर मग राजकीय संदर्भात राजकीय सत्ता ताब्यात यावी म्हणून काय करावे या अंगाने स्ट्रॅटेजी डिझाईन केली गेली त्यातूनच नवे हिंदुत्व पुढे आले आणि राम मंदिर आंदोलन पुढे आणले गेले भारतामध्ये इस्लामचे जागतिक सायलेंट इस्लामीकरण आणि वैष्णवांचे राष्ट्रीय सायलेंट वैष्णवीकरण हे एकमेकांशी गेली 40 वर्षे भिडलेले आहेत आणि त्यातूनच आत्ताच्या सगळ्या धार्मिक समस्या निर्माण झालेल्या आहेत यामध्ये शैव जैन बौद्ध आचार्य जागृत नसल्याने बराच गोंधळ वाढत गेला आपण आगमवादी आहोत म्हणजे काय आहोत हे या लोकांनी नीट तपासून पाहिलेच नाही त्यातच शैव धर्मातले सर्व पंडित हे स्वतःला ब्राह्मण म्हणवून घ्यायला लागले कारण वैयक्तिक पातळीवर त्यांना ते हितसंबंध राखून ठेवण्यासाठी गरजेचे बनले शिवाय पंडित म्हणून मिळणाऱ्या मानापेक्षा ब्राह्मण म्हणून मिळणारा मान हा अधिक उच्च दर्जाचा आहे अशी त्यांची गैरसमजुत झाली कारण ब्रिटिश लोक आपल्या सर्व धर्मग्रंथांच्या मध्ये ब्राह्मणांचा उल्लेख करत होते आणि पंडितांचा उल्लेख करत नव्हते याचा अर्थ ब्रिटिश इतिहासकारांना आणि विचारवंतांना ओरिएंटालिस्ट लोकांना पंडित आणि ब्राह्मण वेगळे आहेत याची जाणीव नव्हती असा भाग नाही परंतु काही झाले तरी शैव हे आपल्या विरोधात जाऊ शकतात हे ओळखून असल्याने आणि त्यांना शैव धर्माची लडाकू हिंसा आणि शैव धर्माशी युद्ध नको असल्याने त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे ब्राह्मण पुढे आणणे सुरू केले साहजिकच पंडितांना ब्राह्मण बनून आपण आपल्या समाजापासून तुटत चाललेलो आहोत हे लक्षातच आले नाही धर्मानंद कोसंबी दामोदर कोसंबी पु शी रेगे दिलीप चित्रे निखिल वागळे यासारख्या लोकांना याचा अंदाज आलेला असावा परंतु त्यांना ही गोष्ट खोलात जाऊन कळली असे वाटत नाही कारण हे महात्मा फुले यांच्या विचारसरणीत अडकून पडले ह्या विचारसरणीला अधिक पुढे नेले पाहिजे असे कोणालाच वाटले नाही साहजिकच मर्यादा पडल्या हे ब्राह्मणेतर वादाचे समर्थक बनले तरी आपण नेमके कुठे आहोत आपण पंडित आहोत हेच त्यांना कळले नाही. अनेक डाव्या कम्युनिस्ट ब्राह्मणांचे मूळ पंडित असण्यात आहे फार थोडे खरे ब्राह्मण आहेत बाकी सर्व पंडितच आहेत त्यामुळे साहजिकच वैष्णवीकरणाची चळवळ बिनधास्तपणे अत्यंत सायलेंटपणे सुरू राहिली आणि त्यातूनच आजचा हिंदुत्ववाद उभा राहिला परंतु शैव लोकांचे पाठबळ याला नसल्याने ते कसे मिळवायचे हा प्रश्न होता आणि यासाठीच एक नवा अजेंडा राबवला गेला आणि त्यानुसार शैव आचार्यांना आमंत्रण देऊन भाजपच्या छावणीत बोलवले गेले शेवटी एक इन विजीबल एग्रीमेंट तयार झाले आणि मोदींना हरहर महादेव म्हणून उभे करणे ओबीसी नेतृत्व म्हणून उभे करणे हा अजेंडा ठरवण्यात आला राबवण्यात आला आणि शेवटी तो यशस्वी झाला सर्व शैव हिंदुत्ववादी झाले सर्व शैव आचार्यांचे कुलगुरू गुजरातच्या पाशुपत दर्शनाचे महाचार्य राजर्षी मुनी यांनी हा सर्व अजेंडा आखलेला होता त्यांना अशी खात्री होती की मोदी हे शैव अजेंडा पुढे घेऊन जातील त्यांनी निर्माण केलेल्या ब्रह्मा विष्णू महेश मंदिराचे उद्घाटन सुद्धा मोदी यांच्या हस्ते झाले परंतु मोदी 2020 यावर्षी फिरले आणि वैष्णव झाले एका अर्थाने हा शैव लोकांचा विश्वासघात होता प्रश्न असा आहे की या चालीला शैव बळी कसे पडले त्याचे सर्वात मोठे कारण राजर्षी महाराज आणि सद्गुरू होते या लोकांना ओबीसी लोकांच्या प्रचंड आदर आणि प्रतिष्ठा होती या लोकांनी मोदी यांचे शासन आणि प्रशासन शैव अजेंड्याला पूरक आहे असे प्रतिपादन केले प्रत्यक्षात मात्र मोदी ही केवळ चाल असावी अशी आता शंका यावी अशी वेळ आलेली आहे बहुदा सगळे ओबीसी मतदार आपल्या बाजूने या चालीद्वारे वळवणे एवढाच अजेंडा असावा आणि तो पूर्ण झालाय असे त्यांना आता वाटत असावे साहजिकच भाजपकडे वळलेला हा ओबीसी मतदार पूर्णपणे जय श्रीराम च्या नावाखाली वैष्णव बनवणे हा नवा अजेंडा आहे हा अत्यंत स्पष्ट अजेंडा आहे कारण एकदा हा सगळा वर्ग वैष्णव बनला की तो आपोआपच वर्ण व्यवस्था स्वीकारेल आणि एकदा वर्ण व्यवस्था स्थिर झाली की या भारतीय समाजावर ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोनच वर्ग राज्य करायला लागतात हा इतिहास आहे हे सर्व स्पष्ट आहे स्वतःची सत्ता पिढ्यानपिढ्या जतन करणे हा कायमच ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांचा अजेंडा राहिलेला आहे किंबहुना हे दोघे एकमेकाला या संदर्भात पूरक आहेत म्हणूनच तर ब्राह्मणांनी पुरोहित म्हणून काम करावे आणि क्षत्रियांनी राजवटी चालवाव्यात मात्र प्रशासनामध्ये ब्राह्मणांचा वरचष्मा असावा असे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग या दोन वर्णांच्या मध्ये आहे आणि हे शतकानू शतके पिढ्याने पिढ्या चालू आहे त्यामुळे वैष्णव धर्म हा ब्राह्मण क्षत्रिय यांना पुण्य योनी म्हणतो तर वैश्य शूद्र यांना पाप योनी म्हणतो तर अतिशूद्र व आदिवासी यांना अवर्ण ठरवतो म्हणजे यांना वर्णव्यवस्थेत स्थानही देत नाही आणि त्यातील आदिवासींना वनवासी म्हणून जंगलात ठेऊ इच्छितो
म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर धार्मिकीकरणाचा अर्थ इस्लामीकरण असा होतो तर भारताच्या पातळीवर धार्मिकीकरणाचा अर्थ वैष्णवीकरण असा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये या प्रादेशिक पातळीवर या वैष्णवीकरणाचा अर्थ वारकरीकरण असा झालेला आहे आणि १९६० च्या साठोत्तरी पिढीने हे वारकरीकरण वारंवार केलेले आहे आपण फक्त हिंदुत्ववादाचा अजेंडा प्रमोट करत आहोत हे सुद्धा या लोकांना कळलेले दिसत नाही साठोत्तरी पिढीला राजकीय पातळीवर पुढे आणण्याची गरज जितकी काँग्रेस वादी वैष्णवांना वाटली तितकीच ती वैष्णव हिंदुत्ववाद्यांनाही वाटलेली आहे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ उगाच दिले गेलेले नाही ते देताना मोदी यांच्या हस्ते मिळावे याची ही व्यवस्था नीट केली गेली जिल्ह्याच्या पातळीवर हे राज्यकारण त्या त्या ठिकाणच्या मुख्य देवतेनुसार घडते. कोल्हापुरामध्ये अंबाबाईचे महालक्ष्मीकरण हा या धार्मिकीकरणाचा या वैष्णव चळवळीचा अजेंडा आहे आणि तोही आता जवळजवळ पूर्ण करण्यात आलेला आहे आमच्यासारखी जी टाळकी 1982 नंतर याला विरोध करत होती त्यांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे थोडक्यात चारच्या चार पातळ्यावर धार्मिकीकरण काम करते प्रश्न असा आहे की याचा मुकाबला करायचा कसा?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यातला विरोधाभास लक्षात घेणे आवश्यक आहे यातला सर्वात मोठा विरोधाभास असा असतो की जे राष्ट्रीय पातळीवर स्वतः धार्मिकीकरणाच्या मागे असतात त्यांना आंतरराष्ट्रीय धार्मिकीकरणाचा विरोध करावा लागतो कारण हे आंतरराष्ट्रीय धार्मिकीकरण म्हणजेच कॅथॉलिकीकरण आणि इस्लामिकीकरण हे वैष्णवीकरणाच्या आड येत असते ते त्यांचे शत्रू असते म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या धार्मिकीकरणाला कट्टर विरोध करणे ही या राष्ट्रीय धार्मिकीकरणाची गरज असते कारण दोघांना मिळणारा अवकाश सारखाच असतो आणि तिथे स्पर्धा अटळ बनते म्हणजेच एका अर्थाने गिऱ्हाईक सेम असते आणि ते तू मिळवायचेच की मी मिळवायचे त्यावरून हे भांडण चाललेले असते म्हणूनच वैष्णव हिंदुत्ववादी इस्लाम विरोधात लढत असतात आणि इस्लामला सुद्धा हे पूर्णपणे माहीत आहे की भारतात जर का इस्लामचा प्रसार करायचा असेल तर हिंदुत्ववाद्यांना पराभूत करावे लागेल त्यामुळे इस्लाम हिंदुत्ववादा विरोधात जीव खाऊन लढणार हे उघड आहे आता यामध्ये आणखीन एक विरोधाभास असा असतो की बौद्ध धर्म ब्राह्मण धर्माला पारंपारिक शत्रू मानत असतो साहजिकच नव बौद्ध मग या विरोधात या संदर्भात वैष्णवीकरणाच्या विरोधात ठाकतात आणि हे करण्यासाठी त्यांना मुसलमानांचा सपोर्ट आवश्यक वाटत राहतो कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी ही निती असते परिणाम असा होतो की मुस्लिम आणि नव बौद्ध यांची युती व्हायला लागते आणि ही युती राष्ट्रीय धार्मिकीकरणाच्या विरोधात असते
यात प्रॉब्लेम असा आहे की शैवधर्मालासुद्धा ह्या आंतरराष्ट्रीय धार्मिकीकरणाची नीट कल्पना आहे साहजिकच शैव धर्म याबाबत वैष्णव धर्माशी सहकार्य करतो आणि इथे शैव वैष्णव मिळून हिंदू होतात किंबहुना इस्लाम विरोधात प्रत्यक्ष लढाईमध्ये फक्त शैव उभे राहतात वैष्णव मात्र अनेकदा एक तर पळून जातात किंवा इस्लाम धर्माशी हातमिळवणी करतात हा आमचा अनुभव आहे अगदी शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्येसुद्धा हे घडलेले आहे शिवाजी महाराज जेव्हा तुर्कांच्या आक्रमक इस्लामीकरणाला विरोध करायला ठाकले आणि मनमिळावू शैव इस्लामशी हात मिळवणी करत होते तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी वैष्णव झालेले राजपूत मिर्झाराजे जयसिंगाच्या रूपाने शिवाजी महाराजांना पराभूत कसे करता येईल ते औरंगजेबाच्या इस्लामनुसार पार पाडत होते मिर्झा राजे जयसिंग यांना आपण काय करत होतो याची कल्पना सुद्धा आली नाही आणि जेव्हा ती आली तेव्हा औरंगजेबाने त्यांचा बंदोबस्त केला वैष्णवांचा हा आंधळेपणा आजचा नाही तो त्यांनी नेहमीच दाखवलेला आहे
यावर उपाय एकच आहे संपूर्ण हिंदुत्वाचे शैविकरण करणे म्हणजे इस्लाम आक्रमक झाला तर त्याला आक्रमक पद्धतीने तोंड देणे आणि जर का भारतीय झाला तर त्याला सहकार्य करणे अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागेल आणि वैष्णव लोकांना वर्णव्यवस्था आणण्यापासून मनुस्मृति आणण्यापासून अटकाव करणे वैष्णव लोकांच्यावर आमचा काडी मात्र विश्वास राहिलेला नाही त्यांनी हर हर महादेव म्हणणाऱ्या हिंदुत्वाला आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने बाजूला काढले आणि अलीकडे जय श्रीराम चा जो प्रचंड नारा सक्तीचा केला आहे त्यामुळे एकंदरच हा सगळा खेळ कुठल्या दिशेने जाणार हे आता स्पष्ट आहे या सगळ्या खेळात शैव धर्मी लोकांची सर्वाधिक पंचायत झालेली होती आणि आहे शेवटी कुठल्या ना कुठल्यातरी शिवाजी महाराजांच्या मुळे हा प्रश्न सुटलेला आहे रामानुजाचार्य यांच्यामुळे हा प्रश्न आला होता तो बसवेश्वर आणि सोडवला मग वारकरी लोकांच्या मुळे हा प्रश्न आला तो शिवाजी महाराजांनी सोडवला मग उत्तर पेशवाईमुळे हा प्रश्न आला तो यशवंतराव होळकर यांनी सोडवायचा प्रयत्न केला मात्र पूर्णपणे सुटला नाही कारण त्यात अनेक गुंतागुंती होत्या पुढे इंग्रजांच्या राजवटीमुळे हाच प्रश्न निर्माण झाला आणि त्यातही प्रचंड गुंतागुंत निर्माण झाली तरीही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता आमच्या पिढीवर हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आलेली आहे
उद्धव ठाकरे हे पूर्णपणे बरोबर आहेत असे मी म्हणत नाही कदाचित त्यांच्याकडून काही चुकाही झालेल्या असू शकतात परंतु मोदी आणि शहा यांनी कदाचित फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार यामध्ये मेजर चुका केल्या असे दिसते त्यांना हा प्रश्न नीट हँडल करता आलेला नाही किंवा त्यांना तो नीट हँडल करायचाच नव्हता आणि शिवसेना फोडायचीच होती आता जर का शिवसेना फोडायचीच आणि ठाकरे यांना हटवायचंच असा जर का अजेंडा असेल तर हे सांगितले पाहिजे की हा खेळ काही आत्ताचा नाही तू मग फार जुना प्रश्न आहे
मुळात ठाकरे यांना काँग्रेसच्या दिशेने जावे लागणे ही हिंदुत्वाची फार मोठी शोकांतिका आहे असे मी मानतो हे पाऊल मला कधीच पटले नाही पण हे पाऊल नाइलाजास्तव टाकले गेले हेही दिसते काँग्रेस नेहमीच महात्मा गांधी यांच्यामुळे वैष्णववादी होती त्यामुळे सुप्रिया पवार या विठ्ठलाच्या परमभक्त असतात आणि निवडणुकीआधी त्या स्पष्टपणे तसे सांगतात जर का उद्धव ठाकरे हे सुद्धा असेच वैष्णववादी बनत गेले ही शक्यता नाकारता येत नाही कारण सुषमा अंधारे यांच्यासारख्या मीरा भक्त व्यक्तींना त्यांनी अचानक पुढे आणलेले आहे तर शैव लोकांना वेगळे काहीतरी करावे लागेल एका अर्थाने दोन्ही बाजू वैष्णव आहेत किंवा झाले आहेत आणि शैव गोंधळलेले आहेत त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे अजूनही ठाकरे परंपरेनुसार शाक्त आहेत आणि अजून तरी त्यांना विसर पडलेला नाही हे त्यातल्या त्यात बरे आहे त्यांना मिळाला तर याच गोष्टीचा फायदा मिळेल लोकसभेत तो मिळाला होता आणि कदाचित विधानसभेतही मिळेल मात्र लोकसभेच्या वेळेला जी खात्री वाटत होती ती खात्री आता शिल्लक उरलेली आहे असे वाटत नाही
थोडक्यात काय धार्मिकीकरणाचा जागतिक खेळ असो किंवा राष्ट्रीय खेळ असो हा पूर्वी सुद्धा खेळला गेला होता आणि आता तो पुन्हा एकदा नव्या जोमाने अवतारलेला दिसतो भारतापुरते बोलायचे तर वैष्णवीकरणाचा हा खेळ बाराव्या शतकात पण खेळला गेला नंतर उत्तर पेशवाईत खेळला गेला आणि आता पुन्हा एकदा तोच खेळ खेळण्याचे मनसुबे स्पष्ट दिसतात ब्राह्मणी हिंदुत्व आणि वैष्णव हिंदुत्व बदलले तर ठीक आहे अन्यथा वेगळा विचार करावाच लागेल हर हर महादेव जय शिवजी जय भवानी शिवाजी महाराज की जय
श्रीधर तिळवे नाईक
===================
तांबे यांनी प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नाचे उत्तर देतो आहे कारण हा प्रश्न तसा युनिव्हर्सल आहे खूप जण विचारतात प्रश्न असा आहे अंदाजे किती टक्के भारतीयांना/ हिंदूंना आपण शैव/ वैष्णव की आणखी कुणी हे माहित असतं आणि त्याचं भान असतं ? हे मी माझ्यावरूनच विचारतोय. एक देव मानणं सक्तीचं आहे , असा फतवा निघाल्यास, ' अपना देव शंकर' असा एक लेख मी सुमारे 40 वर्षांपूर्वी लिहिला होता, मी क्वचितच कधी गेलो असेल,त्या गावात ' मल्लिकार्जुनाचं' म्हणजेच शंकराचं देऊळ आहे. मला कुळाचारातलं फारसं काही ठाऊक नाही. पण आमच्या नात्यातील पत्रिकांमध्ये 'महालक्ष्मी प्रसन्न' असं झळकत असतं. पण मी शैव की वैष्णव ? वैदिक की अवैदिक ? वगैरे काहीच मला माहित नाही. तर म्हणून मला ही शंका आली.
मी या प्रश्नांची उत्तरे देत आहे
याबाबतीतली मुख्य कसोटी ही तुम्ही गोत्र प्रमाण मानता की स्वतःचे कुलदैवत प्रमाण मानता ही आहे जर का तुम्ही गोत्र प्रमाण मानण्याऐवजी कुलदैवत प्रमाण मानत असाल तर मग तुम्ही शैव आहात पण तुम्ही जर का गोत्र प्रमाण मानत असाल तर मात्र तुम्ही वैष्णव असण्याची शक्यता खूप आहे काही युरेशियन ब्राह्मणांचा अपवाद वगळता सर्व ब्राह्मणांचे कुलदैवत सुद्धा शंकरच किंवा शैव दैवत असते म्हणजे खंडोबा किंवा तुळजाभवानी किंवा दुर्गा किंवा गणपती किंवा स्कंद किंवा ईश्वर म्हणजे ओंकारेश्वर वगैरे वगैरे असते कारण बहुतेक सर्व ब्राह्मण हे मूळचे पंडित होते नंतर ते ब्राह्मण झाले आणि महालक्ष्मी प्रसन्न राम कृष्ण यांचा स्वीकार हा त्यातून आलाय आजही विठ्ठल कुलदैवत आहे असे म्हणणारे खूप कमी लोक दिसतील आणि जे आहेत ते मूळचे शैव असलेल्या विठ्ठलाची पूजा करणारे होते अनेक शैव घराण्यांच्या मध्ये जत्रेची प्रथा असते आणि वर्षातून एखादी तरी आपल्या कुलदेवतेची यात्रा किंवा पूजा अटेंड करावी किंवा किमान दर्शन घ्यावे अशी प्रथा असते लग्न समारंभाला अनेकदा प्रथम कुलदेवतेला जाऊन नमस्कार करण्याचा कुलाचार असतो बहुजन समाज आज सुद्धा ही प्रथा पाळत असतो फक्त सुशिक्षित समाजच काही वेळा ही प्रथा पाळत नाही
दुसरी कसोटी अर्थातच तुम्ही वर्ण आणि जाती व्यवस्था स्वीकारता की नाही ही आहे या दोन्ही व्यवस्था युरेशियन किंवा ज्याला तुम्ही वैदिक म्हणतात त्यांच्या धारेतून आलेल्या आहेत जर का तुम्ही वर्ण जाती व्यवस्था पाळत असाल त्यांचे समर्थक असाल तर तुम्ही वैष्णव असता जर का तुम्ही ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन वर्ण सर्वोच्च मानत असाल तर तुम्ही वैष्णव असता
भारतात जी तुमच्या घराची स्थिती दिसते ती जवळजवळ सर्वच घरांच्यात आहे कारण हिंदू हा धर्म ब्रिटिश राजवटीने काँग्रेसी वैष्णववादाने आणि ब्राह्मण लोकांनी आपल्या गळी उतरवलेला आहे हिंदू मनुष्य शैव आणि विष्णू या दोन्ही परंपरा स्वीकारत वर्ण आणि जाती व्यवस्था स्वीकारत श्रुती स्मृती पुराणोक्त प्रधान व्यवस्था प्रमाण मानतो म्हणूनच तो एका अर्थाने वैदिक आहे युरेशियन आहे त्याउलट शैव मात्र पुन्हा पुन्हा विरोध करत आलेले आहेत पूर्वी त्यांना बौद्ध धर्म सुद्धा याबाबत सहकार्य करत होता परंतु तो नंतर भारतातून पूर्णपणे उखडला गेला जैन धर्माने मात्र फार लवकर ब्राह्मण्य स्वीकारले जाती वर्णव्यवस्था स्वीकारली पण अलीकडे पुन्हा एकदा त्यांना आपल्या परंपरेचे भान आलेले दिसते आणि वर्ण जाती व्यवस्था नाकारण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल पुन्हा सुरू झालेली दिसते
जेव्हा जेव्हा भारतामध्ये कोणी वर्णव्यवस्था लादू पाहतो तेव्हा तेव्हा तेव्हा शैव लोकांच्या मधून कोणी ना कोणीतरी निर्माण होतो आणि विरोध करतो युरेशियन परंपरेमध्ये जेव्हा ब्राह्मण धर्म निर्माण झाला तेव्हा त्या धर्मातील वर्णव्यवस्थेविरोधातले पहिले बंड हे नकुलिश आणि हिरण्य वंशातील हिरण्यकश्यपू, विरोचन ,बळी आणि कपिल यांनी केलेले आहे
त्यानंतर महावीर आणि गौतम बुद्ध आलेले आहेत
पुढे चंद्रगुप्त मौर्य ते हर्षवर्धनापर्यंत अनेक शैव राजे वर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत प्रत्येक वेळेला ब्राह्मण ब्राह्मण्य घेऊन येतात वर्ण जाती व्यवस्था घेऊन येतात आणि प्रत्येक क्रांती हडप करतात आपल्या नावाने करून गिळून टाकतात रामानुजाचार्य व उत्तरकाळातल्या यादवांनी जेव्हा पुन्हा एकदा वैष्णव धर्म आणला तेव्हा सोबत हळूहळू वर्ण जाती व्यवस्था ही आली हेमाद्री ने ती अत्यंत टोकाला नेली त्याला विरोध पुन्हा एकदा बसवेश्वर लिंगायत धर्म यांनी केला जेव्हा महाराष्ट्रातल्या वारकरी चळवळीने पुन्हा एकदा वर्ण जाती व्यवस्था प्रस्थापित केली तेव्हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी हर हर महादेव म्हणत वर्ण जाती व्यवस्था नाकारत पुन्हा एकदा बंड केले १८व्या शतकामध्ये जेव्हा उत्तर पेश वाईने पुन्हा वैष्णव धर्म आणला वर्ण जाती व्यवस्था आणली तेव्हा यशवंतराव होळकर यांनी त्या विरोधात बंड केले पुन्हा एकोणिसाव्या शतकामध्ये महात्मा फुले असेच वर्ण जाती व्यवस्थे विरोधात ब्राह्मन्या विरोधात ज्याला ते भटगिरी म्हणतात उभे ठाकले जेव्हा जेव्हा वर्ण आणि जाती व्यवस्था प्रबळ होते तेव्हा तेव्हा शैव आम्ही शैव म्हणून हर हर महादेव म्हणत जय शिवजी जय भवानी म्हणत वर्ण जाती विरोधात उभे राहतात अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात सुद्धा घोषणा हर हर महादेव हीच होती अलीकडे दलितांना या गोष्टीचा विसर पडलाय म्हणून हे सांगावे लागते
आज पुन्हा एकदा देशाच्या केंद्रस्थानी ब्राह्मण्य आलेले आहे आणि म्हणूनच त्या विरोधात मी शैव म्हणत उभा राहावे लागते सुरुवातीला हिंदुत्वाला समजावणेच चालू होते आजही ते चालूच आहे पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून वर्ण व्यवस्था पाळणारा वैष्णव राम (शैव जैन आणि बौद्ध या धर्मांचा राम वेगळा आहे)प्रमाण मानत जय श्रीराम अशी घोषणा पुन्हा देण्यात आली साहजिकच आमचा राम वेगळा तुमचा राम वेगळा असा प्रकार झाला परंतु अंतिमता रामाची प्रतिमा ही शंबुकाची हत्या करणारा अशीच आहे वैष्णव लोकांच्या मध्ये सुद्धा नववैष्णवादी लोक आहेत त्यांच्याशी आमचे भांडण नाही पण वैष्णववादाच्या नावाखाली पुन्हा एकदा जर वर्ण जाती व्यवस्था आणली जाणार असेल ब्राह्मण्य आणले जाणार असेल तर आमचा त्याला ठाम विरोध आहे मला वाटते शैव आणि वैष्णव यांच्यातला फरक आता स्पष्ट झाला असावा वास्तविक ज्या प्रमुख वैष्णव देवता आहेत म्हणजे राम कृष्ण हरी या तिन्ही मूळच्या शैव आहेत परंतु ब्राह्मण्याने त्यांच्यावर असे काही रंग चढवलेले आहेत की आता ते उतरवणे अवघड होऊन बसलेले आहे ब्राह्मण्य म्हणजे स्वतःच्या ब्राह्मण वर्णाला क्षत्रिय वर्णाला सर्वोच्च समजणे पुण्य योनी समजणे इतरांना पापयोनी समजणे आणि विज्ञानाऐवजी श्रद्धेचे आवडंबर माजवणे संपूर्ण समाजाला व्रत वैकल्यात गुंतवून ठेवणे देवभोळेपण लादणे मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण नाकारवून शब्द प्रमाण मुख्य प्रमाण म्हणून स्वीकारणे श्रुतीस्मृतीपुराणोक्त धर्म बहुजन समाजावर लादणे होय शैव धर्म ब्राह्मण्य नाकारतो त्याला पंडित होणे चालते कारण ते जन्मदत्त नाही कर्मदत्त आहे पण ब्राह्मण होणे चालत नाही मला वाटते तूर्तास इतके पुरेसे आहे
श्रीधर तिळवे नाईक
Nirupama Shah
शिवाजी महाराजांनी विरोध केला म्हणता तर त्यांच्या राज्याभिषेकाकडे कसे पाहता?
14h
Reply
Shridhar Tilve
Nirupama Shah राजा हा सर्व जनतेचा असतो महाराष्ट्रात त्या काळात वैदिकांची संख्या ही खूप मोठी होती त्यांना सांभाळणे गरजेचे होते हा राज्याभिषेक करून सांभाळले गेले शैव असणे म्हणजे वैष्णवांना सतत ठाम विरोध करत बसणे असा होत नाही पण या राज्याभिषेका आधी शैव पद्धतीने राज्याभिषेक झाला होता इतकेच नव्हे तर या राज्याभिषेकानंतर ही पुन्हा एकदा शैव राज्याभिषेक झालेला आहे पण दुर्दैवाने त्याची कोणी चर्चा करत नाही कारण ती होऊ द्यायचीच नाहीये
14h
Reply
Anand More
मी मध्यंतरी माझा मित्र उत्पलशी बोलताना म्हणालो होतो की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू करण्याआधी शैव गुरुंचे आशीर्वाद घेणे, आपला काश्मीरी पंडित घराण्याचा वारसा सांगणे आणि दत्तात्रय गोत्र सांगणे हे मला शैव वैष्णव अंतःप्रवाहाचे द्योतक वाटते.
13h
Reply
Shridhar Tilve
Anand More आपले मूळ बाजूला काढणे ही चूक आहे हे राहुल गांधींना खूप उशिरा कळाले वास्तविक गुजरात मध्ये त्यांचा हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला होता तिथे काटे की टक्कर झाली होती परंतु पुन्हा मनीषंकर अय्यर यांच्यासारखे लोक त्यांना मिसगाईड करून गेले या निवडणुकीत ते पुन्हा शैव लोकांच्याकडे परतले त्याचा काही प्रमाणात त्यांना फायदा झालेला आहे मात्र यापुढे त्यांना अधिक छाती ठोक पणे आपले मूळ सांगावे लागेल तत्कालीन शैव लोकांनी पंडित नेहरूंना पाठिंबा दिला होता त्याचे सर्वात मोठे कारण ते पंडित होते हेच होते आपला माणूस या देशाचे भलेच करेल याची सर्व शैव पंडितांना आणि लोकांना खात्री होती इंदिरा गांधी ची प्रतिमा दुर्गा म्हणून करणे हे सुद्धा शैव लोकांनीच केलेला उद्योग होता दुर्दैवाने यातले अंतर्गत प्रवाह गांधी घराण्याला कळाले नाहीत विशेषता राजीव गांधी यांच्यापासून ही फारकत सुरू झाली आणि आत्ता आत्तापर्यंत ती फारकत कायम होती त्याचा पुरेपूर फायदा मोदी यांना झालेला आहे त्यांनी जर का हर हर महादेव ची घोषणा केली नसती तर मोदी यांना हे यश मिळालेच नसते पण मोदी यांना ही गोष्ट बहुतेक कळालेली दिसत नाही
===========================
आशुतोष दिवाण यांनी जो प्रश्न विचारला होता त्या संदर्भात हा दुसरा भाग
मागील लेखात आपण काही मुद्द्यांचा विचार केला आता इस्लाम संदर्भात आणखीन काही मुद्दे विचारात घ्यायचे आहेत त्यासाठी काही गोष्टी मुळात जाऊन समजून घ्याव्या लागतील मुख्य म्हणजे श्रद्धा म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय हे नीट तपासावे लागेल
श्रद्धा म्हणजे कलेने केलेली काल्पनिक कारणमीमांसा आणि तिच्याद्वारे निर्माण केलेले काल्पनिक ज्ञान व काल्पनिक ज्ञानमीमांसा होय
मनुष्य जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा मनुष्याच्या ठायी इंद्रिये होती आणि या इंद्रियांच्या सहाय्याने त्याच्या भोवतालचे जे जग होते त्याचे त्याला ज्ञान होत होते या जगाच्या पलीकडे काही असेल अशी त्याला शक्यता वाटत होती कारण तो आकाश पाहत होता आणि आकाशात आपल्यासारखेच काही अस्तित्वात आहे असे त्याला वाटत होते ते रात्री चमकत असल्याने तिथे प्रचंड प्रकाशा असावा असेही त्याला वाटत होते शिवाय तिथे चंद्र आणि सूर्य होते त्यामुळे ही शक्यता वाटत होती याशिवाय पाऊस देखील आकाशातूनच पडताना त्याला दिसत होता साहजिकच आकाश म्हणजे काहीतरी परलोका सारखे आहे आणि तिथे आपले पूर्वज राहतात अशा प्रकारची श्रद्धा निर्माण व्हायला लागली शिव्या सूर्य आणि चंद्र हे शास्ते आहेत अशी ही संकल्पना जन्माला लागली साहजिकच इंद्रियांच्या द्वारे होणारे आणि येणारे अनुभव ज्यात हे आकाशानुभव पण प्रचंड होते त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होते. प्रश्न असा होता की हे सर्व अनुभव साठवायचे कसे आणि पुढच्या पिढीला द्यायचे कसे या काळामध्ये शिकारीचा शोध लागलेला होता आणि साहजिक शिकारी विषयक आणि इतरत्र हाताला लागलेली घर बांधण्याची वगैरे सूत्रे पुढच्या पिढीला कशी द्यायची हा प्रश्न होता. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि एकमेकाला ह्या गोष्टी पोहोचवण्यासाठी त्याने सुरुवातीला आदिम भाषा निर्माण केली जी शब्द कमी आणि खाणाखुणा जास्त होती त्यातूनच भाषेचा शोध लागला आणि कला जन्मली त्याचबरोबर कौशल्य केंद्रस्थानी असलेली कुशलकला जन्मली कलेद्वारे माणसाने अनुभवाचे जतन केले आणि कुशलकलाद्वारे कौशल्याचे जतन केले शहाणपणाचे जतन केले साहजिकच कला सुद्धा अनेकदा शहाणपण सांगत असे आणि आजही कलेचा हा गुणधर्म गेलेला नाही
या कलेबरोबरच माणसाचं एक काम वाढत गेले एक अंग वाढत गेले ते म्हणजे पशु व्यवसाय ! त्यामुळे पशुपालन करणारी टोळी मोठी होऊ लागली स्थिरता येऊ लागली आणि टोळीसाठी नियम तयार करणे गरजेचे बनले. जोपर्यंत टोळी छोटी होती तोपर्यंत मौखिक नियम चालत होते परंतु हळूहळू टोळी मोठी होत गेली तसे लिखित नियम गरजेचे झाले आणि त्यातूनच धर्माचा जन्म झाला धर्म ही माणसाची पहिली राज्य प्रणाली आहे जी राज्य कोणी करायची करायची समाजाने कोणते नियम धारण करायचे कसे आणि कोणत्या नियमानुसार राज्य चालवायचे आणि राज्याचे कायदे काय असावेत त्याची नीतिमत्ता काय असावी याविषयी मार्गदर्शन करत होती साहजिकच श्रद्धेचे कलाद्वारे करण्यात आलेले राजकीय रूपांतर म्हणजे धर्म होय धर्माचे हे मूळ स्वरूप एकदा लक्षात आले की मग आपल्याला आत्ताच्या जगात काय चालले आहे ते कळते प्रत्येक टोळीजवळ तिचा धर्म होता परंतु हळूहळू टोळ्यांच्या मध्ये युद्ध सुरू झाली आणि या सर्व टोळ्यांना मिळून जी टोळी जिंकत होती तिचा धर्म कळत नकळत लादला गेला आणि त्यातूनच महाधर्माचा उदय झाला ज्याला आजकाल आपण रिलीजन किंवा मजहब म्हणतो यासंदर्भामध्ये इस्लामचा इतिहास पाहणे हे नेहमीच फायद्याचे ठरते कारण टोळ्या कशा भांडत होत्या हे इस्लामच्या इतिहासामध्ये जास्त स्पष्ट होत जाते मुळातच भवतालच्या जगाचे जे भय होते त्या भयातून माणसाने मांत्रिकी तयार करायला सुरुवात केली होती आणि या मांत्रिकीला श्रद्धेचा आधार होता. धर्माने ही मांत्रिकी संपूर्णपणे नाकारली नाही मात्र लिखित स्वरूपातील मंत्र हे अधिक ऑथेंटिक मानायला सुरुवात केली साहजिकच मांत्रिकी गेली नाही आणि धर्मामध्ये मांत्रिकी सळसळली मात्र आता ही मांत्रिकी धर्मग्रंथाच्या आधारे उभी राहिली मांत्रिकीमध्ये मंत्र प्रमाण मानले जातात आता धर्मग्रंथ प्रमाण मानले जाऊ लागले
थोडक्यात काय अनुभवाच्या आधारे श्रद्धेच्या साह्याने कलांच्याद्वारे कलेतील कल्पनांच्याद्वारे निर्माण झालेली राज्य प्रणाली म्हणजे महाधर्म होय रिलिजन होय मजहब होय
धर्माचे हे मूल स्वरूप लक्षात न घेतल्यानेच अलीकडे प्रचंड गोंधळ झालेला दिसतो धर्म हा निश्चितपणे स्वतःला परलोकाशी जोडतो पण प्रत्यक्षात त्याला या इहलोकांवर संपूर्ण ताबा ठेवायचा असतो किंबहुना प्रस्थापित लोक ज्यांच्या हातात या इहलोकांची सत्ता असते ते अत्यंत जाणीवपूर्वक शहाणपणाचा कैवार घेत निर्माण झालेला शहाणा आपल्या ताब्यात घेत त्याला ओळखवत त्याच्या आयुष्याच्या आधारे धर्मग्रंथ निर्माण करत आणि त्याचा उपदेश बळकावत धर्म निर्माण करतात आणि तो आपल्या ताब्यात ठेवतात
इस्लाम याला अपवाद नाही जगामध्ये चार जमाती या अत्यंत आक्रमक आहेत
पहिली ब्राह्मण दुसरी ज्यू तिसरी ख्रिश्चन आणि चौथी इस्लाम या फक्त धर्म नाहीत तर या जमाती आहेत ज्या सर्व जगाला आपल्या पद्धतीने नियंत्रित ठेवू इच्छितात साहजिकच प्रत्येक समाजामध्ये जिथे त्या जातील तिथे आक्रमक होत आपले स्थान घट्ट करायचा प्रयत्न करत असतात स्वतःला बलवान करायचा प्रयत्न करत असतात ज्यू अल्पसंख्यांक असूनसुद्धा आणि ब्राह्मण अल्पसंख्यांक असूनसुद्धा त्यांनी कधीही गिव्हप केलेले नाही ते लढत राहतात याचे कारण आपण काहीतरी दैवी आहोत असा त्यांनी करून घेतलेला समज जो त्यांना श्रद्धेतून प्राप्त झालेला आहे ज्यू आणि ब्राह्मण दोघेही स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात यांच्यानंतर ख्रिश्चन आणि इस्लाम यांचा क्रमांक लागतो एकेकाळी ख्रिश्चनसुद्धा जमातीवादीच होते आणि आपली जमात कशी वाढवता येईल तेच पाहत होते पण हळूहळू तंत्रवैज्ञानिक क्रांतीनंतर त्यांचे धर्मवेड आणि धर्म वाढवणे कमी झाले मात्र बंद झालेले नाही याउलट इस्लाम हा मात्र अजूनही जमाती असून स्वतःची धार्मिक जमात वाढवण्याबाबत प्रचंड कट्टर आहे सगळा शहाणपणा जो काय आहे तो आपल्याकडे आहे असा त्यांचा ठाम आग्रह आहे आणि आपल्यावर विशेषतः देवकृपा आहे असेही त्यांना वाटते या सगळ्याला बळ दिलेले आहे ते त्यांच्या वाढत्या लोकसंख्येने आणि नंतर तर अशी अवस्था आली आहे की लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष गेल्यानंतर बाकीचे धर्म जसे सावध झाले तसा इस्लाम सावध झाला नाही उलट इस्लाममध्ये गोष्टी इतक्या थराला गेलेत की तिथे लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्नच उद्भवत नाही अशा तऱ्हेने वागणे उद्भवले . ख्रिश्चन लोकांच्या सुद्धा ब्रह्मचर्य आले परंतु इस्लामने कधीही ब्रह्मचर्य स्वीकारले नाही कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाने मूल जन्माला घातलेच पाहिजे अशी इस्लाम मध्ये सक्ती आहे ब्रह्मचारी मनुष्य इस्लामला मान्य नाही इतकेच कशाला दत्तक घेणे सुद्धा इस्लामला मान्य नाही प्रत्येक माणसाने स्वतःच्या मुलांना जन्म दिला पाहिजे असे इस्लाम मानतो त्याशिवाय स्वर्ग मिळत नाही असे मानतो साहजिकच स्वर्ग मिळवण्यासाठी का होईना इस्लाम मुलांना जन्म देत राहतो इस्लाम मधल्या राजवंशाच्या ज्या लढाया झालेल्या आहेत त्यामध्ये दत्तक घेता न येणे या गोष्टीचा सुद्धा प्रचंड वाटा आहे अन्यथा मूल झाले नाही तर दत्तक मूल घेऊन वारसा हक्काचा प्रश्न सोडवता आला असता
जोवर हिंदुस्थानामध्ये हिंदू लोकांना अनेक बायका करण्याची परमिशन होती तोपर्यंत इस्लाम मधला चार लग्नाचा प्रश्न किंवा लोकसंख्या वाढ हा नॉर्मल प्रकार वाटत होता कारण साधारणपणे दहा टक्के लोकच अधिक लग्न करत असतात इस्लाम अपवाद नव्हता आणि नाही परंतु पुढे पुढे दुसऱ्या धर्मातल्या बायका करून आणल्या तर त्या पोसता याव्यात अशी सक्ती नव्हती शिवाय इस्लामला गुलामगिरी मान्य असल्यामुळे अनेकदा युद्धात दास बनवलेल्या बायकांना कापण्यापेक्षा त्यांना गुलाम बनवून त्यांच्याद्वारे पुन्हा अपत्य निर्मिती करणे हे इस्लाम मध्ये कायदेशीर मानले जात होते धार्मिक मानले जात होते या सगळ्याचा एक परिणाम असा आहे की लोकसंख्या ही इस्लाम कायमच असेट मानत असतो आणि ह्याच विचाराचा प्रभाव १८५० नंतर पडल्याने इस्लामची लोकसंख्या वाढतच राहिली पुढे पुढे तर कुठल्याही राष्ट्रांमध्ये इस्लाम आणायचा असेल तर तिथे आपली लोकसंख्या वाढतीच ठेवली पाहिजे असे एक समीकरण रूढ झाले साहजिकच अत्यंत जाणीवपूर्वक लोकसंख्या वाढवणे हे चालूच राहिले आहे आणि ते थांबण्याचे कसलेही लक्षण दिसत नाही
इस्लामची एक परंपरा श्रद्धा अशी आहे की त्यांचा प्रॉफेट शेवटचा आहे त्यामुळे त्याने दिलेला मेसेज हाही शेवटचा आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हेच प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे साहजिकच राज्य ही संस्था प्रचार आणि प्रसार संस्था आहे धर्म संस्था आणि राज्य संस्था अशा दोन्ही संस्था जेव्हा धर्माचा प्रचार करतात तेव्हा त्याला एक संघटीत रूप प्राप्त होते आणि नेमके हेच इस्लामला फायद्याचे ठरलेले आहे यातच युरोपला नेमके एक अवदसा आठवली ती म्हणजे अल्पसंख्यांकांच्या हक्काचे रक्षण ! हा कायदा करताना त्यातून इस्लामला वगळणे फार आवश्यक होते पण हा विवेक तिथल्या पुरोगामी लोकांच्याकडे नसल्याने आदिवासी लोकांना द्यायचा न्याय यांनी इस्लामला लावला हा एक असा कायदा होता ज्याचा फायदा फक्त इस्लामला झाला मुळात ज्यू लॉबीने स्वतःसाठी आणलेले हे प्रकरण आहे पण प्रत्यक्षात त्याचा फायदा यहुदी लोकांना कमी आणि इस्लामला जास्त झाला जिथे जाईल तिथे अल्पसंख्यांक असण्याचा फायदा उठवत स्वतःची लोकसंख्या वाढवत ठेवणे हे इस्लामने केलेले दिसते
यावर उपाय एकच आहे ज्याची सुरुवात आता युरोपियन कंट्री मध्ये व्हायला लागलेली आहे आपण केलेली चूक दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नाही याचे भान हळूहळू तिथे उदयाला येताना दिसते हे भान म्हणजे गैर इस्लामीक कायदे सर्व मुसलमानांच्या वर लादणे मुस्लिम लोकसंख्या कायदे स्वीकारतील हा फार मोठा भ्रम आहे अनेकांना उगाचच कारण नसताना मुसलमानांच्या बाबतीत हृदय परिवर्तन आठवत असते महात्मा गांधीना जिथे स्वतःच्या मुलाला सुद्धा थांबवता आले नाही तिथे संपूर्ण कम्युनिटी चे काय रक्षण होणार आणि काय हृदय परिवर्तन होणार ? हा एक फालतूचा आशावादी रोमँटिसीजम आहे आणि पुरोगामी लोकांनी तो जास्तीत जास्त प्रचलित केलेला आहे प्रत्यक्षात इस्लाम याबाबतीत ऐकणे शक्य नाही नेमकी याच वेळेला सर्वत्र आलेली लोकशाही व्यवस्था ही इस्लामला फायद्याची ठरलेली आहे म्हणजेच जगाने उन्नती करावी आणि इस्लामला त्याचा फायदा स्वतःच्या धर्मप्रचारासाठी आणि प्रसारासाठी व्हावा असा हा विरोधाभास आहे आणि हा आडवांटेज देणारे अति शहाणे सतत उदारमतवादामध्ये जन्मलेले आहेत आपण काय करतोय याची या लोकांना कधीही कल्पना आली नाही बघता बघता आता तुर्कस्तान सुद्धा इस्लामिक राज्य झाला पण तरीही यांची अक्कल काही ताळ्यावर येत नाही यांना कुठून हा आशावाद वाटतो मला माहित नाही म्हणजे या संदर्भात काही पुरावे तरी द्या एरव्ही पुरावे मागत हिंडणारे विज्ञाननिष्ठ लोक पुरोगामी लोक याबाबतीत मात्र कसलाही पुरावा देत नाही काही वैयक्तिक हळवी उदाहरणे देतात पण उदाहरणे म्हणजे नियम नसतो तुमच्या समोर केमाल पाशाने केलेली क्रांती बघता बघता इस्लामिक राज्यात कन्व्हर्ट झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला जर का अक्कल येत नसेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे की तुम्ही एक तर भोळसट आहात किंवा स्वतःच्या धर्माचे शत्रू आहात तुम्हाला स्वतःचा धर्म म्हणजे इस्लामपुढे किस झाड की पत्ती वाटतो आणि तो बोंबलत गेला तरी चालेल असे तुम्हाला वाटते वैयक्तिक पातळीवरचे गोड गोड अनुभव मला सुद्धा येतात किंबहुना माझे दोन व्यवसायिक पार्टनर मुसलमान होते पण ते एखाद्या धर्माच्या विश्लेषणासंदर्भात उपयोगी पडत नाहीत त्यासाठी त्या धर्मात काय सांगितले गेले आहे तेच पाहावे लागते इस्लाम हा काही या चांगल्या लोकांच्या ताब्यात नाही तो त्यांच्या कुवती बाहेर आहे आणि त्याला जे करायचे तेच तो करणार आहे शिवाय माणूस संघटित होताना अति धार्मिक होतो असा इतिहासाचा दाखला आहे
यावर उपाय एकच होता समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण! पंडित नेहरूंनी या जर का दोन गोष्टी केल्या असत्या तर ते फार मोठे ठरले असते पण दुर्दैवाने हे त्यांनी केले नाही आणि आज संपूर्ण देशाला त्याची किंमत मोजावी लागते आहे हिंदुत्ववादाच्या विजयाला कळत नकळत नेहरू यांच्या या अपयशाचा हातभार लागलेला आहे याच मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपकडून या संदर्भात प्रचंड अपेक्षा होत्या पण भाजपने त्या धुळीस मिळवलेल्या आहेत याचे कारण इस्लाम कसा वाढतो यापेक्षा वैष्णव धर्म कसा वाढेल सनातन धर्म कसा वाढेल यावरच भाजपचे सध्या जास्त लक्ष आहे इस्लाम विरोध ही एक मत मिळवण्यासाठी निर्माण केलेली स्ट्रॅटेजी आहे असेच आता म्हणावे लागते आता ही स्ट्रॅटेजी आम्हाला मान्य नाही हे सांगण्याची वेळ आलेली आहे. समान नागरी कायदा करा लोकसंख्या नियंत्रण कायदे करा आणि मगच आमची मते मिळवा असे आता ठामपणे सांगणे आवश्यक आहे या संदर्भातल्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या तुम्ही निर्माण केलेल्या अडचणी आहेत आणि फक्त वेळकाढूपणा तुम्हाला करायचा आहे म्हणून तुम्ही हे करत आहात हिंदुत्वाचे नाव घेतले म्हणून कोणी हिंदू धर्मरक्षक होत नाही प्रत्यक्षात त्यासाठी आतूनच पॅशन असावी लागते अशा प्रकारची कसलीही पॅशन वैष्णव धर्मात नव्हती केवळ स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी इस्लाम विरोध ही एक खेळी आहे मुस्लिमांच्या मतासाठी धर्मनिरपेक्ष असणारी काँग्रेस आणि हिंदूंच्या मतासाठी इस्लाम विरोधक असणारे हिंदुत्ववादी यांच्यात काही फरक उरलेला नाही
ज्यांना धर्माचे रक्षण करायचे असते ते सत्तेकडे बघत नाहीत ते फक्त धर्माकडे बघतात हिंदुत्ववादी असे आहेत असा समज झाला होता प्रत्यक्षामध्ये ते असे निघाले नाहीत हे या देशातल्या वैष्णव आणि शैव लोकांचे दुर्दैव आहे आता फक्त ब्राह्मण लोकांना ब्राह्मण धर्म हा स्वतंत्र धर्म आहे ही मान्यता देऊन टाकली की यांचे कार्य पूर्ण झाले या सगळ्याला उपाय एकच आहे कोणीतरी शिवाजी महाराज जन्मला पाहिजे ज्याला इस्लाम बद्दल प्रेम पण असेल पण त्याच्या विस्ताराला कसा आळा घालायचा तेही कळलेले असेल यासाठी सध्या तरी शैव लोकांनी जागृत होणे आवश्यक आहे
तिसरा उपाय अर्थातच धर्मप्रसार असतो पण या संदर्भात काय दिसते साधे उदाहरण घ्या वास्तविक मुस्लिम स्त्रिया जितक्या तुमच्या धर्मात आणता येतील तितक्या तुम्ही आणायला हव्यात पण तुम्ही काय केले तर बाजीरावाच्या मस्तानी बरोबरच्या लग्नाला विरोध आता आशाने तुमचा धर्म कसा काय वाढणार? तुमच्या धर्मात फक्त जायची अनुमती आहे यायची अनुमती नाही असे फालतू आणि नीच तर्कशास्त्र देणारे लोक धर्मप्रचाराचे काय काम करणार? उलट धर्मप्रचाराचे काम आपल्या अंगावर येऊ नये म्हणून या आळशी लोकांनी आमच्यात कोणाला आत घेत नाही असे सांगितले कारण धर्मप्रचार करायचा तर जीवावर रिस्क घ्यायला लागतील ती कशाला हे लोक घेतील? मुसलमान लोकांच्यात जाऊन धर्म प्रचार करण्याची हिम्मत आहे? नुसती घर वापसी बोलून काय फायदा? हे लोक अमेरिकेसारख्या अनेक इंग्लंड सारख्या सुरक्षित देशात जाऊन धर्मप्रचार करणार मुस्लिम देशात जाऊन धर्म प्रचार करण्याची हिम्मत आहे? इस्लामचे जे सर्वात उत्तम तत्व सांगितले जाते ते म्हणजे समता तर बाकी जाऊ द्या आपण तुमची वर्ण आणि जात व्यवस्था नष्ट करायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला ब्राह्मण म्हणून गेले बंद करावे लागेल ते करायची तयारी आहे स्वतः ब्राह्मण महासंघ काढायचे आणि हिंदू वाढवा म्हणून सांगायचे आधी स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला शिका तुमच्या सर्टिफिकेट वर फक्त हिंदू एवढा शब्द दिसू द्या जात आणि वर्ण लिहूच नका बघूया वर्ण आणि जातीचा त्याग एवढा तरी करता येतो का आणि जर या गोष्टींचा त्या करता येत नसेल तर तुम्ही इस्लामपुढे काय टिकणार ? साध्या अस्पृश्यता समूळ नष्ट करणे आवश्यक होते पण ते सुद्धा करता आलेले नाही समरसता सांगून काय फायदा मुळात काही गोष्टी नष्टच करायला पाहिजे थोडक्यात म्हणजे धर्मासाठी वर्ण आणि जातींचा त्याग केलाच पाहिजे असा आग्रह तुमच्या कृतीतून प्रथम दिसला पाहिजे जर तोच दिसत नसेल तर बाकीची जनता काय तशी होणार ब्राह्मण आणि क्षत्रिय हे या देशातल्या अनेकांचे आदर्श असतात ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण जाती पाळतात म्हणून बाकीचे लोक पण पाहतात तर प्रथम या दोन वर्णांनी वर्ण नि जात दोन्हींचा त्याग करावा तरच इस्लामच्या विरोधासाठी तुम्ही समतेचे तत्व घेऊन ठामपणे उभे राहू शकता सर्वात प्रथम ब्राह्मणांना आपला वर्ण आणि जात शाळेच्या दाखल्यात लिहिता येणार नाही असा कायदा पास करा मग पुढच्या गप्पा बघू
वस्तुस्थिती अशी आहे की सर्व भारतीय धर्मात असणारी भोके आता भारतीय धर्मांना महागात पडत आहे विशेषतः इस्लामच्या संदर्भात तर ती प्रचंड मोठी झालेली आहेत अनेकांना तात्कालीकच विचार करायचा असल्याने ते तात्कालिकच दाखवत बसतात भविष्यात काय वाढून ठेवले याची या लोकांना चिंता नाही त्यांना असे वाटते की हा इस्लामफोबिया आहे प्रत्यक्षामध्ये तो वस्तुस्थितीच्या आधारे निर्माण झालेल्या भयाचा अविष्कार आहे हे भय आतमध्ये नाही पण समाजाच्या संदर्भात आहे इतिहासामध्ये काय झाले याच्या भाना मधून आलेले आहे कारण इस्लाम सर्वत्र पसरला तर मोक्ष नाहीसा होणे अटळ आहे कारण इस्लाम मध्ये मोक्षाची संकल्पना नाही ख्रिश्चन लोकांच्यात निदान आता बदल झाल्याने ती स्वीकारली जात आहे ज्यूलोक सुद्धा त्या मार्गावर आहेत परंतु इस्लाम मात्र कधीही ही गोष्ट स्वीकारणे शक्य नाही कारण ती प्रेषिताने सांगितलेली नाही कुराणांमध्ये मोक्ष नाही इस्लाम अपरिवर्तनीय असल्यामुळे काही बदल होण्याचीसुद्धा शक्यता नाही जे बदल होतील ते वरवरचे आहेत
इस्लामला सध्या गाजा पट्टीत ज्यू लोकांनी टक्कर दिल्यामुळे अनेकांना आनंद होतो पण स्पष्ट सांगायचे तर इस्त्राईल पुरते असलेले हे तात्कालीक सोल्युशन आहे जगभरच्या इस्लामला तो आक्रमक झाला तर कसे तोंड द्यायचे याविषयीची कसलीही पॉलिसी कोणाकडेही नाहीये माझी यासंदर्भातले म्हणणे असे की निदान समान नागरी कायदा लागू करावा आणि सक्तीचे लोकसंख्या नियंत्रण आणावे हा एकच मार्ग इस्लामला नियंत्रणात ठेवू शकतो अन्यथा इस्लामची वाढ अटळ आहे आणि २०८० यावर्षी ९०% जग इस्लामच्या दिशेने जाऊन इस्लाममय झालेले असेल मला अनेक पुरोगामी मित्र सांगतात की हे सगळे तू बोलतोस आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या करिअरच्या पायावर धोंडा पाडून घेतोस तुला त्यामुळेच कोणीही आत घेत नाही मला याची कल्पना आहे एकाच वेळेला ब्राह्मण धर्म आणि मुस्लिम धर्म यांच्या विरोधात तुम्ही उभे टाकलात की या देशांमध्ये तुम्हाला कुठेही जागा भेटत नाही याची मला नीट कल्पना आहे पण माझ्याच एका कथेत मी माझा होऊ घातलेला मृत्यू सांगितलेला आहे तसा तो झाला तरी मी तो स्वीकारलेलाच आहे असे होऊ शकते याची मला नीट कल्पना आहे त्यामुळे माझी काळजी करण्यापेक्षा मोक्षाची काळजी करा ते जास्त गरजेचे आहे
वस्तुस्थिती अशी आहे की मला मुस्लिम लोकांच्या बद्दल प्रचंड करुणा आहे कारण शेवटी ते होमोसेपियन्स आहेत आणि सर्वच होमोसोपिअन्सचे भले झाले पाहिजे असे मला वाटते इस्लाम मुळे हे भले होते असे मला वाटत नाही ब्राह्मण धर्मामुळे हे भले होते असे मला वाटत नाही बाकीच्या धर्मांच्यात मात्र परिवर्तनाच्या शक्यता प्रचंड असतात म्हणून मी त्यांच्यावर कडक टीका करत नाही अनेकांना अलीकडे एका इतिहासदत्त सत्याचा विसर पडलेला आहे ते सत्य म्हणजे जगातल्या बहुतांशी चांगल्या सभ्यता या रानटी टोळ्यांनी नष्ट केलेल्या आहेत हे जग ९० टक्के इस्लामधर्मि ज्या दिवशी होईल त्या दिवशी या पृथ्वीवरचे वैज्ञानिक कल्चर सायंटिफिक कल्चर टेक्नॉलॉजिकल कल्चर नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागेल अनेकांना हे पटणार नाही पण भविष्यात हे हळूहळू स्पष्ट होत जाईल आणि हे मी इस्लामफोबियापोटी सांगत नाही मला इस्लामचा फोबिया नाही इस्लामवर मी अनेक चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत परंतु समाजाचा विचार करताना वैज्ञानिक प्रत्यक्ष पुराव्याच्या शक्यता चाचपत गोष्टी बघाव्या लागतात जर इस्लाम बदलला तर त्याहून आनंदाची गोष्ट दुसरी नाही किंबहुना इस्लाम बदलावा म्हणूनच माझा प्रयत्न चाललेला असतो एवढी मोठी लोकसंख्या जर काय विज्ञानाला प्रमाण मानून मोक्षाला स्वीकारून वाटचाल करेल तर या जगामध्ये प्रचंड फरक पडेल माझी आशा संपलेली नाही पण भविष्य विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून जे भविष्य मला दिसते ते कठोरपणाने मी मांडत असतो त्याचा मुख्य उद्देश वॉर्निंग देणे हा आहे ज्यांना ती समजते त्यांनी ती घ्यावी ज्यांना ती समजत नाही त्यांनी याला इस्लामफोबिया समजून दुर्लक्ष करावे काळच मी बरोबर की चूक हे ठरवेल
श्रीधर तिळवे नाईक
==============================
आशुतोष दिवाण यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या आणखी एका मुद्द्याचा आता विचार करू आपल्याकडे धर्म आणि श्रद्धा ह्यांच्यात फरक केला जात नाही त्यामुळे त्यांचा विचार इथे केलेला आहे आणि व्याख्याही दिलेल्या आहेत
तर हा दुसरा भाग
मागील लेखात आपण काही मुद्द्यांचा विचार केला आता इस्लाम संदर्भात आणखीन काही मुद्दे विचारात घ्यायचे आहेत त्यासाठी काही गोष्टी मुळात जाऊन समजून घ्याव्या लागतील मुख्य म्हणजे श्रद्धा म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय हे नीट तपासावे लागेल
श्रद्धा म्हणजे कलेने केलेली काल्पनिक कारणमीमांसा आणि तिच्याद्वारे निर्माण केलेले काल्पनिक ज्ञान व काल्पनिक ज्ञानमीमांसा होय
मनुष्य जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा मनुष्याच्या ठायी इंद्रिये होती आणि या इंद्रियांच्या सहाय्याने त्याच्या भोवतालचे जे जग होते त्याचे त्याला ज्ञान होत होते या जगाच्या पलीकडे काही असेल अशी त्याला शक्यता वाटत होती कारण तो आकाश पाहत होता आणि आकाशात आपल्यासारखेच काही अस्तित्वात आहे असे त्याला वाटत होते ते रात्री चमकत असल्याने तिथे प्रचंड प्रकाशा असावा असेही त्याला वाटत होते शिवाय तिथे चंद्र आणि सूर्य होते त्यामुळे ही शक्यता वाटत होती याशिवाय पाऊस देखील आकाशातूनच पडताना त्याला दिसत होता साहजिकच आकाश म्हणजे काहीतरी परलोका सारखे आहे आणि तिथे आपले पूर्वज राहतात अशा प्रकारची श्रद्धा निर्माण व्हायला लागली शिव्या सूर्य आणि चंद्र हे शास्ते आहेत अशी ही संकल्पना जन्माला लागली साहजिकच इंद्रियांच्या द्वारे होणारे आणि येणारे अनुभव ज्यात हे आकाशानुभव पण प्रचंड होते त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होते. प्रश्न असा होता की हे सर्व अनुभव साठवायचे कसे आणि पुढच्या पिढीला द्यायचे कसे या काळामध्ये शिकारीचा शोध लागलेला होता आणि साहजिक शिकारी विषयक आणि इतरत्र हाताला लागलेली घर बांधण्याची वगैरे सूत्रे पुढच्या पिढीला कशी द्यायची हा प्रश्न होता. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि एकमेकाला ह्या गोष्टी पोहोचवण्यासाठी त्याने सुरुवातीला आदिम भाषा निर्माण केली जी शब्द कमी आणि खाणाखुणा जास्त होती त्यातूनच भाषेचा शोध लागला आणि कला जन्मली त्याचबरोबर कौशल्य केंद्रस्थानी असलेली कुशलकला जन्मली कलेद्वारे माणसाने अनुभवाचे जतन केले आणि कुशलकलाद्वारे कौशल्याचे जतन केले शहाणपणाचे जतन केले साहजिकच कला सुद्धा अनेकदा शहाणपण सांगत असे आणि आजही कलेचा हा गुणधर्म गेलेला नाही
या कलेबरोबरच माणसाचं एक काम वाढत गेले एक अंग वाढत गेले ते म्हणजे पशु व्यवसाय ! त्यामुळे पशुपालन करणारी टोळी मोठी होऊ लागली स्थिरता येऊ लागली आणि टोळीसाठी नियम तयार करणे गरजेचे बनले. जोपर्यंत टोळी छोटी होती तोपर्यंत मौखिक नियम चालत होते परंतु हळूहळू टोळी मोठी होत गेली तसे लिखित नियम गरजेचे झाले आणि त्यातूनच धर्माचा जन्म झाला धर्म ही माणसाची पहिली राज्य प्रणाली आहे जी राज्य कोणी करायची करायची समाजाने कोणते नियम धारण करायचे कसे आणि कोणत्या नियमानुसार राज्य चालवायचे आणि राज्याचे कायदे काय असावेत त्याची नीतिमत्ता काय असावी याविषयी मार्गदर्शन करत होती साहजिकच श्रद्धेचे कलाद्वारे करण्यात आलेले राजकीय रूपांतर म्हणजे धर्म होय धर्माचे हे मूळ स्वरूप एकदा लक्षात आले की मग आपल्याला आत्ताच्या जगात काय चालले आहे ते कळते प्रत्येक टोळीजवळ तिचा धर्म होता परंतु हळूहळू टोळ्यांच्या मध्ये युद्ध सुरू झाली आणि या सर्व टोळ्यांना मिळून जी टोळी जिंकत होती तिचा धर्म कळत नकळत लादला गेला आणि त्यातूनच महाधर्माचा उदय झाला ज्याला आजकाल आपण रिलीजन किंवा मजहब म्हणतो यासंदर्भामध्ये इस्लामचा इतिहास पाहणे हे नेहमीच फायद्याचे ठरते कारण टोळ्या कशा भांडत होत्या हे इस्लामच्या इतिहासामध्ये जास्त स्पष्ट होत जाते मुळातच भवतालच्या जगाचे जे भय होते त्या भयातून माणसाने मांत्रिकी तयार करायला सुरुवात केली होती आणि या मांत्रिकीला श्रद्धेचा आधार होता. धर्माने ही मांत्रिकी संपूर्णपणे नाकारली नाही मात्र लिखित स्वरूपातील मंत्र हे अधिक ऑथेंटिक मानायला सुरुवात केली साहजिकच मांत्रिकी गेली नाही आणि धर्मामध्ये मांत्रिकी सळसळली मात्र आता ही मांत्रिकी धर्मग्रंथाच्या आधारे उभी राहिली मांत्रिकीमध्ये मंत्र प्रमाण मानले जातात आता धर्मग्रंथ प्रमाण मानले जाऊ लागले
थोडक्यात काय अनुभवाच्या आधारे श्रद्धेच्या साह्याने कलांच्याद्वारे कलेतील कल्पनांच्याद्वारे निर्माण झालेली राज्य प्रणाली म्हणजे महाधर्म होय रिलिजन होय मजहब होय
धर्माचे हे मूल स्वरूप लक्षात न घेतल्यानेच अलीकडे प्रचंड गोंधळ झालेला दिसतो धर्म हा निश्चितपणे स्वतःला परलोकाशी जोडतो पण प्रत्यक्षात त्याला या इहलोकांवर संपूर्ण ताबा ठेवायचा असतो किंबहुना प्रस्थापित लोक ज्यांच्या हातात या इहलोकांची सत्ता असते ते अत्यंत जाणीवपूर्वक शहाणपणाचा कैवार घेत निर्माण झालेला शहाणा आपल्या ताब्यात घेत त्याला ओळखवत त्याच्या आयुष्याच्या आधारे धर्मग्रंथ निर्माण करत आणि त्याचा उपदेश बळकावत धर्म निर्माण करतात आणि तो आपल्या ताब्यात ठेवतात
इस्लाम याला अपवाद नाही जगामध्ये चार जमाती या अत्यंत आक्रमक आहेत
पहिली ब्राह्मण दुसरी ज्यू तिसरी ख्रिश्चन आणि चौथी इस्लाम या फक्त धर्म नाहीत तर या जमाती आहेत ज्या सर्व जगाला आपल्या पद्धतीने नियंत्रित ठेवू इच्छितात साहजिकच प्रत्येक समाजामध्ये जिथे त्या जातील तिथे आक्रमक होत आपले स्थान घट्ट करायचा प्रयत्न करत असतात स्वतःला बलवान करायचा प्रयत्न करत असतात ज्यू अल्पसंख्यांक असूनसुद्धा आणि ब्राह्मण अल्पसंख्यांक असूनसुद्धा त्यांनी कधीही गिव्हप केलेले नाही ते लढत राहतात याचे कारण आपण काहीतरी दैवी आहोत असा त्यांनी करून घेतलेला समज जो त्यांना श्रद्धेतून प्राप्त झालेला आहे ज्यू आणि ब्राह्मण दोघेही स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात यांच्यानंतर ख्रिश्चन आणि इस्लाम यांचा क्रमांक लागतो एकेकाळी ख्रिश्चनसुद्धा जमातीवादीच होते आणि आपली जमात कशी वाढवता येईल तेच पाहत होते पण हळूहळू तंत्रवैज्ञानिक क्रांतीनंतर त्यांचे धर्मवेड आणि धर्म वाढवणे कमी झाले मात्र बंद झालेले नाही याउलट इस्लाम हा मात्र अजूनही जमाती असून स्वतःची धार्मिक जमात वाढवण्याबाबत प्रचंड कट्टर आहे सगळा शहाणपणा जो काय आहे तो आपल्याकडे आहे असा त्यांचा ठाम आग्रह आहे आणि आपल्यावर विशेषतः देवकृपा आहे असेही त्यांना वाटते या सगळ्याला बळ दिलेले आहे ते त्यांच्या वाढत्या लोकसंख्येने आणि नंतर तर अशी अवस्था आली आहे की लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष गेल्यानंतर बाकीचे धर्म जसे सावध झाले तसा इस्लाम सावध झाला नाही उलट इस्लाममध्ये गोष्टी इतक्या थराला गेलेत की तिथे लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्नच उद्भवत नाही अशा तऱ्हेने वागणे उद्भवले . ख्रिश्चन लोकांच्या सुद्धा ब्रह्मचर्य आले परंतु इस्लामने कधीही ब्रह्मचर्य स्वीकारले नाही कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाने मूल जन्माला घातलेच पाहिजे अशी इस्लाम मध्ये सक्ती आहे ब्रह्मचारी मनुष्य इस्लामला मान्य नाही इतकेच कशाला दत्तक घेणे सुद्धा इस्लामला मान्य नाही प्रत्येक माणसाने स्वतःच्या मुलांना जन्म दिला पाहिजे असे इस्लाम मानतो त्याशिवाय स्वर्ग मिळत नाही असे मानतो साहजिकच स्वर्ग मिळवण्यासाठी का होईना इस्लाम मुलांना जन्म देत राहतो इस्लाम मधल्या राजवंशाच्या ज्या लढाया झालेल्या आहेत त्यामध्ये दत्तक घेता न येणे या गोष्टीचा सुद्धा प्रचंड वाटा आहे अन्यथा मूल झाले नाही तर दत्तक मूल घेऊन वारसा हक्काचा प्रश्न सोडवता आला असता
जोवर हिंदुस्थानामध्ये हिंदू लोकांना अनेक बायका करण्याची परमिशन होती तोपर्यंत इस्लाम मधला चार लग्नाचा प्रश्न किंवा लोकसंख्या वाढ हा नॉर्मल प्रकार वाटत होता कारण साधारणपणे दहा टक्के लोकच अधिक लग्न करत असतात इस्लाम अपवाद नव्हता आणि नाही परंतु पुढे पुढे दुसऱ्या धर्मातल्या बायका करून आणल्या तर त्या पोसता याव्यात अशी सक्ती नव्हती शिवाय इस्लामला गुलामगिरी मान्य असल्यामुळे अनेकदा युद्धात दास बनवलेल्या बायकांना कापण्यापेक्षा त्यांना गुलाम बनवून त्यांच्याद्वारे पुन्हा अपत्य निर्मिती करणे हे इस्लाम मध्ये कायदेशीर मानले जात होते धार्मिक मानले जात होते या सगळ्याचा एक परिणाम असा आहे की लोकसंख्या ही इस्लाम कायमच असेट मानत असतो आणि ह्याच विचाराचा प्रभाव १८५० नंतर पडल्याने इस्लामची लोकसंख्या वाढतच राहिली पुढे पुढे तर कुठल्याही राष्ट्रांमध्ये इस्लाम आणायचा असेल तर तिथे आपली लोकसंख्या वाढतीच ठेवली पाहिजे असे एक समीकरण रूढ झाले साहजिकच अत्यंत जाणीवपूर्वक लोकसंख्या वाढवणे हे चालूच राहिले आहे आणि ते थांबण्याचे कसलेही लक्षण दिसत नाही
इस्लामची एक परंपरा श्रद्धा अशी आहे की त्यांचा प्रॉफेट शेवटचा आहे त्यामुळे त्याने दिलेला मेसेज हाही शेवटचा आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हेच प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे साहजिकच राज्य ही संस्था प्रचार आणि प्रसार संस्था आहे धर्म संस्था आणि राज्य संस्था अशा दोन्ही संस्था जेव्हा धर्माचा प्रचार करतात तेव्हा त्याला एक संघटीत रूप प्राप्त होते आणि नेमके हेच इस्लामला फायद्याचे ठरलेले आहे यातच युरोपला नेमके एक अवदसा आठवली ती म्हणजे अल्पसंख्यांकांच्या हक्काचे रक्षण ! हा कायदा करताना त्यातून इस्लामला वगळणे फार आवश्यक होते पण हा विवेक तिथल्या पुरोगामी लोकांच्याकडे नसल्याने आदिवासी लोकांना द्यायचा न्याय यांनी इस्लामला लावला हा एक असा कायदा होता ज्याचा फायदा फक्त इस्लामला झाला मुळात ज्यू लॉबीने स्वतःसाठी आणलेले हे प्रकरण आहे पण प्रत्यक्षात त्याचा फायदा यहुदी लोकांना कमी आणि इस्लामला जास्त झाला जिथे जाईल तिथे अल्पसंख्यांक असण्याचा फायदा उठवत स्वतःची लोकसंख्या वाढवत ठेवणे हे इस्लामने केलेले दिसते
यावर उपाय एकच आहे ज्याची सुरुवात आता युरोपियन कंट्री मध्ये व्हायला लागलेली आहे आपण केलेली चूक दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नाही याचे भान हळूहळू तिथे उदयाला येताना दिसते हे भान म्हणजे गैर इस्लामीक कायदे सर्व मुसलमानांच्या वर लादणे मुस्लिम लोकसंख्या कायदे स्वीकारतील हा फार मोठा भ्रम आहे अनेकांना उगाचच कारण नसताना मुसलमानांच्या बाबतीत हृदय परिवर्तन आठवत असते महात्मा गांधीना जिथे स्वतःच्या मुलाला सुद्धा थांबवता आले नाही तिथे संपूर्ण कम्युनिटी चे काय रक्षण होणार आणि काय हृदय परिवर्तन होणार ? हा एक फालतूचा आशावादी रोमँटिसीजम आहे आणि पुरोगामी लोकांनी तो जास्तीत जास्त प्रचलित केलेला आहे प्रत्यक्षात इस्लाम याबाबतीत ऐकणे शक्य नाही नेमकी याच वेळेला सर्वत्र आलेली लोकशाही व्यवस्था ही इस्लामला फायद्याची ठरलेली आहे म्हणजेच जगाने उन्नती करावी आणि इस्लामला त्याचा फायदा स्वतःच्या धर्मप्रचारासाठी आणि प्रसारासाठी व्हावा असा हा विरोधाभास आहे आणि हा आडवांटेज देणारे अति शहाणे सतत उदारमतवादामध्ये जन्मलेले आहेत आपण काय करतोय याची या लोकांना कधीही कल्पना आली नाही बघता बघता आता तुर्कस्तान सुद्धा इस्लामिक राज्य झाला पण तरीही यांची अक्कल काही ताळ्यावर येत नाही यांना कुठून हा आशावाद वाटतो मला माहित नाही म्हणजे या संदर्भात काही पुरावे तरी द्या एरव्ही पुरावे मागत हिंडणारे विज्ञाननिष्ठ लोक पुरोगामी लोक याबाबतीत मात्र कसलाही पुरावा देत नाही काही वैयक्तिक हळवी उदाहरणे देतात पण उदाहरणे म्हणजे नियम नसतो तुमच्या समोर केमाल पाशाने केलेली क्रांती बघता बघता इस्लामिक राज्यात कन्व्हर्ट झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला जर का अक्कल येत नसेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे की तुम्ही एक तर भोळसट आहात किंवा स्वतःच्या धर्माचे शत्रू आहात तुम्हाला स्वतःचा धर्म म्हणजे इस्लामपुढे किस झाड की पत्ती वाटतो आणि तो बोंबलत गेला तरी चालेल असे तुम्हाला वाटते वैयक्तिक पातळीवरचे गोड गोड अनुभव मला सुद्धा येतात किंबहुना माझे दोन व्यवसायिक पार्टनर मुसलमान होते पण ते एखाद्या धर्माच्या विश्लेषणासंदर्भात उपयोगी पडत नाहीत त्यासाठी त्या धर्मात काय सांगितले गेले आहे तेच पाहावे लागते इस्लाम हा काही या चांगल्या लोकांच्या ताब्यात नाही तो त्यांच्या कुवती बाहेर आहे आणि त्याला जे करायचे तेच तो करणार आहे शिवाय माणूस संघटित होताना अति धार्मिक होतो असा इतिहासाचा दाखला आहे
यावर उपाय एकच होता समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण! पंडित नेहरूंनी या जर का दोन गोष्टी केल्या असत्या तर ते फार मोठे ठरले असते पण दुर्दैवाने हे त्यांनी केले नाही आणि आज संपूर्ण देशाला त्याची किंमत मोजावी लागते आहे हिंदुत्ववादाच्या विजयाला कळत नकळत नेहरू यांच्या या अपयशाचा हातभार लागलेला आहे याच मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपकडून या संदर्भात प्रचंड अपेक्षा होत्या पण भाजपने त्या धुळीस मिळवलेल्या आहेत याचे कारण इस्लाम कसा वाढतो यापेक्षा वैष्णव धर्म कसा वाढेल सनातन धर्म कसा वाढेल यावरच भाजपचे सध्या जास्त लक्ष आहे इस्लाम विरोध ही एक मत मिळवण्यासाठी निर्माण केलेली स्ट्रॅटेजी आहे असेच आता म्हणावे लागते आता ही स्ट्रॅटेजी आम्हाला मान्य नाही हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच या इलेक्शन मध्ये भाजपच्या विरोधात मतदान व्हावे त्याशिवाय भाजपाला अक्कल येणार नाही समान नागरी कायदा करा लोकसंख्या नियंत्रण कायदे करा आणि मगच आमची मते मिळवा असे आता ठामपणे सांगणे आवश्यक आहे या संदर्भातल्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या तुम्ही निर्माण केलेल्या अडचणी आहेत आणि फक्त वेळकाढूपणा तुम्हाला करायचा आहे म्हणून तुम्ही हे करत आहात हिंदुत्वाचे नाव घेतले म्हणून कोणी हिंदू धर्मरक्षक होत नाही प्रत्यक्षात त्यासाठी आतूनच पॅशन असावी लागते अशा प्रकारची कसलीही पॅशन वैष्णव धर्मात नव्हती केवळ स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी इस्लाम विरोध ही एक खेळी आहे मुस्लिमांच्या मतासाठी धर्मनिरपेक्ष असणारी काँग्रेस आणि हिंदूंच्या मतासाठी इस्लाम विरोधक असणारे हिंदुत्ववादी यांच्यात काही फरक उरलेला नाही
ज्यांना धर्माचे रक्षण करायचे असते ते सत्तेकडे बघत नाहीत ते फक्त धर्माकडे बघतात हिंदुत्ववादी असे आहेत असा समज झाला होता प्रत्यक्षामध्ये ते असे निघाले नाहीत हे या देशातल्या वैष्णव आणि शैव लोकांचे दुर्दैव आहे आता फक्त ब्राह्मण लोकांना ब्राह्मण धर्म हा स्वतंत्र धर्म आहे ही मान्यता देऊन टाकली की यांचे कार्य पूर्ण झाले या सगळ्याला उपाय एकच आहे कोणीतरी शिवाजी महाराज जन्मला पाहिजे ज्याला इस्लाम बद्दल प्रेम पण असेल पण त्याच्या विस्ताराला कसा आळा घालायचा तेही कळलेले असेल यासाठी सध्या तरी शैव लोकांनी जागृत होणे आवश्यक आहे
तिसरा उपाय अर्थातच धर्मप्रसार असतो पण या संदर्भात काय दिसते साधे उदाहरण घ्या वास्तविक मुस्लिम स्त्रिया जितक्या तुमच्या धर्मात आणता येतील तितक्या तुम्ही आणायला हव्यात पण तुम्ही काय केले तर बाजीरावाच्या मस्तानी बरोबरच्या लग्नाला विरोध आता आशाने तुमचा धर्म कसा काय वाढणार? तुमच्या धर्मात फक्त जायची अनुमती आहे यायची अनुमती नाही असे फालतू आणि नीच तर्कशास्त्र देणारे लोक धर्मप्रचाराचे काय काम करणार? उलट धर्मप्रचाराचे काम आपल्या अंगावर येऊ नये म्हणून या आळशी लोकांनी आमच्यात कोणाला आत घेत नाही असे सांगितले कारण धर्मप्रचार करायचा तर जीवावर रिस्क घ्यायला लागतील ती कशाला हे लोक घेतील? मुसलमान लोकांच्यात जाऊन धर्म प्रचार करण्याची हिम्मत आहे? नुसती घर वापसी बोलून काय फायदा? हे लोक अमेरिकेसारख्या अनेक इंग्लंड सारख्या सुरक्षित देशात जाऊन धर्मप्रचार करणार मुस्लिम देशात जाऊन धर्म प्रचार करण्याची हिम्मत आहे? इस्लामचे जे सर्वात उत्तम तत्व सांगितले जाते ते म्हणजे समता तर बाकी जाऊ द्या आपण तुमची वर्ण आणि जात व्यवस्था नष्ट करायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला ब्राह्मण म्हणून गेले बंद करावे लागेल ते करायची तयारी आहे स्वतः ब्राह्मण महासंघ काढायचे आणि हिंदू वाढवा म्हणून सांगायचे आधी स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला शिका तुमच्या सर्टिफिकेट वर फक्त हिंदू एवढा शब्द दिसू द्या जात आणि वर्ण लिहूच नका बघूया वर्ण आणि जातीचा त्याग एवढा तरी करता येतो का आणि जर या गोष्टींचा त्या करता येत नसेल तर तुम्ही इस्लामपुढे काय टिकणार ? साध्या अस्पृश्यता समूळ नष्ट करणे आवश्यक होते पण ते सुद्धा करता आलेले नाही समरसता सांगून काय फायदा मुळात काही गोष्टी नष्टच करायला पाहिजे थोडक्यात म्हणजे धर्मासाठी वर्ण आणि जातींचा त्याग केलाच पाहिजे असा आग्रह तुमच्या कृतीतून प्रथम दिसला पाहिजे जर तोच दिसत नसेल तर बाकीची जनता काय तशी होणार ब्राह्मण आणि क्षत्रिय हे या देशातल्या अनेकांचे आदर्श असतात ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण जाती पाळतात म्हणून बाकीचे लोक पण पाहतात तर प्रथम या दोन वर्णांनी वर्ण नि जात दोन्हींचा त्याग करावा तरच इस्लामच्या विरोधासाठी तुम्ही समतेचे तत्व घेऊन ठामपणे उभे राहू शकता सर्वात प्रथम ब्राह्मणांना आपला वर्ण आणि जात शाळेच्या दाखल्यात लिहिता येणार नाही असा कायदा पास करा मग पुढच्या गप्पा बघू
वस्तुस्थिती अशी आहे की सर्व भारतीय धर्मात असणारी भोके आता भारतीय धर्मांना महागात पडत आहे विशेषतः इस्लामच्या संदर्भात तर ती प्रचंड मोठी झालेली आहेत अनेकांना तात्कालीकच विचार करायचा असल्याने ते तात्कालिकच दाखवत बसतात भविष्यात काय वाढून ठेवले याची या लोकांना चिंता नाही त्यांना असे वाटते की हा इस्लामफोबिया आहे प्रत्यक्षामध्ये तो वस्तुस्थितीच्या आधारे निर्माण झालेल्या भयाचा अविष्कार आहे हे भय आतमध्ये नाही पण समाजाच्या संदर्भात आहे इतिहासामध्ये काय झाले याच्या भाना मधून आलेले आहे कारण इस्लाम सर्वत्र पसरला तर मोक्ष नाहीसा होणे अटळ आहे कारण इस्लाम मध्ये मोक्षाची संकल्पना नाही ख्रिश्चन लोकांच्यात निदान आता बदल झाल्याने ती स्वीकारली जात आहे ज्यूलोक सुद्धा त्या मार्गावर आहेत परंतु इस्लाम मात्र कधीही ही गोष्ट स्वीकारणे शक्य नाही कारण ती प्रेषिताने सांगितलेली नाही कुराणांमध्ये मोक्ष नाही इस्लाम अपरिवर्तनीय असल्यामुळे काही बदल होण्याचीसुद्धा शक्यता नाही जे बदल होतील ते वरवरचे आहेत
इस्लामला सध्या गाजा पट्टीत ज्यू लोकांनी टक्कर दिल्यामुळे अनेकांना आनंद होतो पण स्पष्ट सांगायचे तर इस्त्राईल पुरते असलेले हे तात्कालीक सोल्युशन आहे जगभरच्या इस्लामला तो आक्रमक झाला तर कसे तोंड द्यायचे याविषयीची कसलीही पॉलिसी कोणाकडेही नाहीये माझी यासंदर्भातले म्हणणे असे की निदान समान नागरी कायदा लागू करावा आणि सक्तीचे लोकसंख्या नियंत्रण आणावे हा एकच मार्ग इस्लामला नियंत्रणात ठेवू शकतो अन्यथा इस्लामची वाढ अटळ आहे आणि २०८० यावर्षी ९०% जग इस्लामच्या दिशेने जाऊन इस्लाममय झालेले असेल मला अनेक पुरोगामी मित्र सांगतात की हे सगळे तू बोलतोस आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या करिअरच्या पायावर धोंडा पाडून घेतोस तुला त्यामुळेच कोणीही आत घेत नाही मला याची कल्पना आहे एकाच वेळेला ब्राह्मण धर्म आणि मुस्लिम धर्म यांच्या विरोधात तुम्ही उभे टाकलात की या देशांमध्ये तुम्हाला कुठेही जागा भेटत नाही याची मला नीट कल्पना आहे पण माझ्याच एका कथेत मी माझा होऊ घातलेला मृत्यू सांगितलेला आहे तसा तो झाला तरी मी तो स्वीकारलेलाच आहे असे होऊ शकते याची मला नीट कल्पना आहे त्यामुळे माझी काळजी करण्यापेक्षा मोक्षाची काळजी करा ते जास्त गरजेचे आहे
वस्तुस्थिती अशी आहे की मला मुस्लिम लोकांच्या बद्दल प्रचंड करुणा आहे कारण शेवटी ते होमोसेपियन्स आहेत आणि सर्वच होमोसोपिअन्सचे भले झाले पाहिजे असे मला वाटते इस्लाम मुळे हे भले होते असे मला वाटत नाही ब्राह्मण धर्मामुळे हे भले होते असे मला वाटत नाही बाकीच्या धर्मांच्यात मात्र परिवर्तनाच्या शक्यता प्रचंड असतात म्हणून मी त्यांच्यावर कडक टीका करत नाही अनेकांना अलीकडे एका इतिहासदत्त सत्याचा विसर पडलेला आहे ते सत्य म्हणजे जगातल्या बहुतांशी चांगल्या सभ्यता या रानटी टोळ्यांनी नष्ट केलेल्या आहेत हे जग ९० टक्के इस्लामधर्मि ज्या दिवशी होईल त्या दिवशी या पृथ्वीवरचे वैज्ञानिक कल्चर सायंटिफिक कल्चर टेक्नॉलॉजिकल कल्चर नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागेल अनेकांना हे पटणार नाही पण भविष्यात हे हळूहळू स्पष्ट होत जाईल आणि हे मी इस्लामफोबियापोटी सांगत नाही मला इस्लामचा फोबिया नाही इस्लामवर मी अनेक चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत परंतु समाजाचा विचार करताना वैज्ञानिक प्रत्यक्ष पुराव्याच्या शक्यता चाचपत गोष्टी बघाव्या लागतात जर इस्लाम बदलला तर त्याहून आनंदाची गोष्ट दुसरी नाही किंबहुना इस्लाम बदलावा म्हणूनच माझा प्रयत्न चाललेला असतो एवढी मोठी लोकसंख्या जर काय विज्ञानाला प्रमाण मानून मोक्षाला स्वीकारून वाटचाल करेल तर या जगामध्ये प्रचंड फरक पडेल माझी आशा संपलेली नाही पण भविष्य विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून जे भविष्य मला दिसते ते कठोरपणाने मी मांडत असतो त्याचा मुख्य उद्देश वॉर्निंग देणे हा आहे ज्यांना ती समजते त्यांनी ती घ्यावी ज्यांना ती समजत नाही त्यांनी याला इस्लामफोबिया समजून दुर्लक्ष करावे काळच मी बरोबर की चूक हे ठरवेल
श्रीधर तिळवे नाईक
============================
Nirupama Shah
शिवाजी महाराजांनी विरोध केला म्हणता तर त्यांच्या राज्याभिषेकाकडे कसे पाहता?
14h
Reply
Shridhar Tilve
Nirupama Shah राजा हा सर्व जनतेचा असतो महाराष्ट्रात त्या काळात वैदिकांची संख्या ही खूप मोठी होती त्यांना सांभाळणे गरजेचे होते हा राज्याभिषेक करून सांभाळले गेले शैव असणे म्हणजे वैष्णवांना सतत ठाम विरोध करत बसणे असा होत नाही पण या राज्याभिषेका आधी शैव पद्धतीने राज्याभिषेक झाला होता इतकेच नव्हे तर या राज्याभिषेकानंतर ही पुन्हा एकदा शैव राज्याभिषेक झालेला आहे पण दुर्दैवाने त्याची कोणी चर्चा करत नाही कारण ती होऊ द्यायचीच नाहीये
14h
Reply
Anand More
मी मध्यंतरी माझा मित्र उत्पलशी बोलताना म्हणालो होतो की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू करण्याआधी शैव गुरुंचे आशीर्वाद घेणे, आपला काश्मीरी पंडित घराण्याचा वारसा सांगणे आणि दत्तात्रय गोत्र सांगणे हे मला शैव वैष्णव अंतःप्रवाहाचे द्योतक वाटते.
13h
Reply
Shridhar Tilve
Anand More आपले मूळ बाजूला काढणे ही चूक आहे हे राहुल गांधींना खूप उशिरा कळाले वास्तविक गुजरात मध्ये त्यांचा हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला होता तिथे काटे की टक्कर झाली होती परंतु पुन्हा मनीषंकर अय्यर यांच्यासारखे लोक त्यांना मिसगाईड करून गेले या निवडणुकीत ते पुन्हा शैव लोकांच्याकडे परतले त्याचा काही प्रमाणात त्यांना फायदा झालेला आहे मात्र यापुढे त्यांना अधिक छाती ठोक पणे आपले मूळ सांगावे लागेल तत्कालीन शैव लोकांनी पंडित नेहरूंना पाठिंबा दिला होता त्याचे सर्वात मोठे कारण ते पंडित होते हेच होते आपला माणूस या देशाचे भलेच करेल याची सर्व शैव पंडितांना आणि लोकांना खात्री होती इंदिरा गांधी ची प्रतिमा दुर्गा म्हणून करणे हे सुद्धा शैव लोकांनीच केलेला उद्योग होता दुर्दैवाने यातले अंतर्गत प्रवाह गांधी घराण्याला कळाले नाहीत विशेषता राजीव गांधी यांच्यापासून ही फारकत सुरू झाली आणि आत्ता आत्तापर्यंत ती फारकत कायम होती त्याचा पुरेपूर फायदा मोदी यांना झालेला आहे त्यांनी जर का हर हर महादेव ची घोषणा केली नसती तर मोदी यांना हे यश मिळालेच नसते पण मोदी यांना ही गोष्ट बहुतेक कळालेली दिसत नाही त्याचा परिणाम समोर आलेलाच आहे
13h
Reply
Anand More
Shridhar Tilveमाफ करा पण अय्यर म्हणजे शैव अशी माझी समजूत होती. आणि तुम्ही कॉंग्रेसला वैष्णव विचार पुढे करणारा पक्ष मानता. मग तिथे नेहरुंना रहावेसे वाटणे इथेच मुळापासून फारकत घेणे होते असे तुम्हाला वाटत नाही का?
12h
Reply
Shridhar Tilve
Anand More नाही ह्या काळामध्ये हिंदू हा धर्म प्रस्थापित होत चालला होता आणि त्याचे स्वरूप वैष्णव होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती जे शाक्त वा नास्तिक द्रविडी होते त्या त्या सर्वांशी नंतर महात्मा गांधींचे मतभेद होत गेले उदाहरणार्थ पेरियार , नेताजी सुभाषचंद्र बोस दुसरी गोष्ट या काळामध्ये शैवांचे स्वतंत्र नेतृत्वच अस्तित्वात नव्हते याची कारणे मी इतरत्र चर्चेला घेतलेली आहेत ब्रिटिश शासनाला मदत करणे हा महात्मा फुलेंनी दिलेला अजेंडा जवळजवळ सर्व शैव लोकांना मान्य होता अर्थात तो मान्य नसणारे सगळे शैव काँग्रेसमध्ये गेलेले दिसतात कारण मुळात ब्राह्मणेतर शैव महर्षी शिंदे यांच्यामुळे काँग्रेसला जॉईन झाले तर बांगला मधले सारे शाक्त काँग्रेसला जॉईन झाले कधी ना कधीतरी हिंसेच्या प्रश्नावरून मतभेद होणारच होते ते हळूहळू होत गेले एका अर्थाने या काळामध्ये काँग्रेस हिंदूवादी जास्त होती पण त्याचे नेमके स्वरूप काय आहे हे काँग्रेसला ठरवताच येत नव्हते कारण महात्मा गांधींचे नव वैष्णववादी नेतृत्व हे काँग्रेसमधल्या शैव लोकांनी सुद्धा स्वीकारलेले होते अय्यर ह्या शब्दाचा मूळ अर्थ पंडित हाच आहे म्हणजे महाराष्ट्रात जसा पंत हा शब्द पंडित म्हणून वापरला जातो आणि शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व पंडित होते त्याच अर्थाने अय्यर हा शब्द तमिळमध्ये वापरला जातो त्यांच्यापैकीच काही अय्यर शैव असले तरी आदिशंकराचार्यांच्या नंतर त्यांनी ब्राह्मण वर्ण स्वीकारला मणीशंकर त्यामध्ये येतात ते स्वतःला शैव म्हणवत असले तरी स्मार्ट परंपरा स्वीकारतात आणि युरेशियन वेदांना प्रमाण मानतात त्यामुळे आम्ही त्यांना शैव मानत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की वेदांताची चळवळ सर्व युरेशियन लोकांनी स्वीकारली कारण शैव धर्माला ताब्यात घेण्यासाठी आणि शैव लोकांना पराभूत करण्यासाठी त्यांना आपल्या धर्मात विसर्जित करण्यासाठी त्यांना हा वेदांत खूप सोयीचा वाटला त्यामुळेच शंकराचार्यांचे सगळे मठ नंतर ब्राह्मणांनी ताब्यात घेतलेले दिसतात बाकी जाऊ द्या शंकराचार्य यांच्या आई वडिलांचे नाव सुद्धा बदललेले दिसते या वेदांताचेच रूपांतर नंतर ब्राह्मणांनी हिंदू धर्मात केलेले दिसते तामिळनाडूमध्ये हे महान काम अय्यंगार आणि अय्यर दोघांनी केलेले आहे आपल्याकडे सुद्धा देशस्थ ब्राह्मणांनी हिंदू धर्म उभा करण्यात शैव असून सुद्धा मदत केलेली आहे विसाव्या शतकामध्ये 1980 नंतर कराडे ब्राह्मण त्यांना सामील झालेले दिसतात पंडित लोकांचे हे दोलायमान असणे आणि एकीकडे शैव मूळ शाबूत ठेवायचे आणि दुसरीकडे हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मण असण्याचा फायदाही घ्यायचा शैव लोकांना नेहमीच महागात पडलेले आहे दुसरी गोष्ट मणी शंकरअय्यर हे वैयक्तिक पातळीवर कट्टर सेक्युलर आहेत निदान अविर्भाव असा आहे त्यामुळे त्यांचे शैव असणे दुय्यम होते आणि सेक्युलर असणे हे मुख्य होते त्यामुळेच त्यांनी असे सल्ले दिलेले होते ते अर्थातच काँग्रेसला प्रचंड महागात पडले
12h
Reply
Edited
Anand More
Shridhar Tilveमला समजलेला हिंसेचा प्रश्न म्हणजे शिवाचा संचार होतो आणि तो कुणातही होऊ शकतो. त्यामुळे हिंसा त्याज्य नाही.
अर्थात याचा समाजशास्त्रीय परिणाम म्हणजे हिंसा करणारा नंतर ती हिंसा शिवाच्या संचारावर ढकलून स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो, परिणामी समाजाचा गाडा चालणे अशक्य होते. तसेच कितीही अस्थिर असला प्रत्येक नवीन विचारही निशिध्द न मानता शिव मानल्याने स्थिर प्रस्थापित विचारांना मानणाऱ्यांचा अस्थिर नवीन विचाराबरोबर संघर्ष अटळ होतो आणि हिंसा मान्य असल्याने व्यवस्था आतून अस्थिर रहाते.
याचा दुसरा किनारा म्हणजे जैनांची आत्यंतिक अहिंसा. यामुळे समूहांतर्गत संचारी हिंसा बंद होऊन समाज स्थिर झाला तरीही समाजावरील आक्रमण आणि आकरमकांकडून समाजाचे उच्चाटन थांबवण्यात ती अयशस्वी ठरते. तसेच नवीन अस्थिर विचारांविरोधातही हिंसा त्याज्य मानल्याने पुन्हा व्यवस्था आतून अस्थिर रहाते.
या दोन तीरांच्या मधे वैष्णव बसतात आणि ते सामान्यांची हिंसा त्याज्य ठरवून आतून येणारी अस्थिरता कमी करतात. आणि हिंसेची जबाबदारी अवतारावर टाकतात. आणि अवतार कोण ते सध्याच्या काळाला भूतकाळातील कोणता हिंसक योग्य ठरेल त्यावरुन घोषित करतात.
अर्थात यामुळे संपूर्ण समाजाची विजिगिषु वृत्ती नाहीशी होऊन तो अवतारवादी आणि नेभळट होतो.
यात पुन्हा जैनांनी वैष्णवांच्या अवतारांना हिंसेमुळे नरकवास देऊन पुढे तीर्थंकर किंवा अरिहंत होण्याचा मार्ग ठेवल्याने जैन व वैष्णव एकमेकांचे पूरक होतात पण शैव एकटे पडतात.
11h
Reply
Shridhar Tilve
Anand More तुमच्या प्रश्नाचे उत्तर येते इथे घेतले गेले नाही म्हणून स्वतंत्र पोस्ट म्हणून टाकलेले आहे
11h
Reply
हिंसा हा एक फार मोठा महत्त्वाचा मुद्दा असल्याने त्या संदर्भात आनंद मोरे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याला मी दिलेले उत्तर इथे देतो आहे त्यांचा प्रश्न पुढीलप्रमाणे आहे
Shridhar Tilveमला समजलेला हिंसेचा प्रश्न म्हणजे शिवाचा संचार होतो आणि तो कुणातही होऊ शकतो. त्यामुळे हिंसा त्याज्य नाही.
अर्थात याचा समाजशास्त्रीय परिणाम म्हणजे हिंसा करणारा नंतर ती हिंसा शिवाच्या संचारावर ढकलून स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो, परिणामी समाजाचा गाडा चालणे अशक्य होते. तसेच कितीही अस्थिर असला प्रत्येक नवीन विचारही निशिध्द न मानता शिव मानल्याने स्थिर प्रस्थापित विचारांना मानणाऱ्यांचा अस्थिर नवीन विचाराबरोबर संघर्ष अटळ होतो आणि हिंसा मान्य असल्याने व्यवस्था आतून अस्थिर रहाते.
याचा दुसरा किनारा म्हणजे जैनांची आत्यंतिक अहिंसा. यामुळे समूहांतर्गत संचारी हिंसा बंद होऊन समाज स्थिर झाला तरीही समाजावरील आक्रमण आणि आकरमकांकडून समाजाचे उच्चाटन थांबवण्यात ती अयशस्वी ठरते. तसेच नवीन अस्थिर विचारांविरोधातही हिंसा त्याज्य मानल्याने पुन्हा व्यवस्था आतून अस्थिर रहाते.
या दोन तीरांच्या मधे वैष्णव बसतात आणि ते सामान्यांची हिंसा त्याज्य ठरवून आतून येणारी अस्थिरता कमी करतात. आणि हिंसेची जबाबदारी अवतारावर टाकतात. आणि अवतार कोण ते सध्याच्या काळाला भूतकाळातील कोणता हिंसक योग्य ठरेल त्यावरुन घोषित करतात.
अर्थात यामुळे संपूर्ण समाजाची विजिगिषु वृत्ती नाहीशी होऊन तो अवतारवादी आणि नेभळट होतो.
यात पुन्हा जैनांनी वैष्णवांच्या अवतारांना हिंसेमुळे नरकवास देऊन पुढे तीर्थंकर किंवा अरिहंत होण्याचा मार्ग ठेवल्याने जैन व वैष्णव एकमेकांचे पूरक होतात पण शैव एकटे पडतात.
मी त्यांच्या प्रश्नाला पुढील प्रमाणे उत्तर दिलेले आहे
Anand More अहिंसेचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बौद्ध काय किंवा जैन काय किंवा वैष्णव काय हे सर्व धर्म कृषी संस्कृती प्रस्थापित झाल्यानंतर जन्मलेले आहेत शैव धर्म हा पशुपालन संस्कृती जेव्हा आकार घ्यायला लागली तेव्हा जन्मलेला आहे म्हणूनच प्रेमाने शिवाला पशुपतिनाथ असे म्हटले जाते शेतीचा शोधच मुळात भगवान शंकर यांनी लावला तर बागेचा शोध पार्वतीने लावला असा शैवांचा विश्वास आहे तो बरोबर नाही किंवा आहे याविषयी काही बोलणे शक्य नाही कारण हा मुळात इतिहास पूर्व कालखंड आहे पशुपालनाच्या काळात हिंसा ही इतकी त्याज्य नव्हती कारण शिकारही सुरूच होती आणि मांसाहार हा आहाराचा फार मोठा भाग होता शैव धर्माचा विचार करताना हा मूळ मुद्दाच अनेकांना दिसत नाही त्यामुळे सर्व लोकांच्या मध्ये सुहिंसा जिला मूळ शब्द सुमार असा आहे म्हणजे स्वतःचे शरीर जतन करण्यासाठी करावा लागणारा आहार किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी केली गेलेली हिंसा ! मात्र मनुष्याचा प्राण घेण्याचा अधिकार भगवान शंकरांनी दिलेला नाही किंवा प्राण्यांची हिंसा सुद्धा आवश्यक म्हणजे आहार उपलब्ध नसेल किंवा कपडे तयार करण्यासाठी असेल तरच करावी अन्यथा करू नये अशीच आज्ञा आहे मोक्ष मार्गाने ज्यांना जीवनाची वाटचाल करायची आहे त्यांना तर अहिंसाच सांगितलेली आहे वैष्णव लोक अहिंसक आहेत हा गोंडस गैरसमज आहे विष्णूचे तिन्ही अवतार म्हणजे परशुराम हा सर्व क्षत्रियांचा निपात करतो त्या काळात किमान 20 टक्के लोक क्षत्रीय असणार आणि या सर्वांची हत्या केली गेलेली आहे भगवान राम यांनी वालीचा वध करताना तो मनुष्य असून सुद्धा केवळ आपल्या हेतूसाठी त्याला "तू पशु आहेस म्हणून तुला दुरून बाण मारण्याचा हक्क दिल्यात मला आहे "असे अजिब तर्कशास्त्र दिलेले आहे आणि हा भाग प्रक्षिप्त नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे किंबहुना रामाचे दोष म्हणून जे दाखवले जातात त्यात हा एक प्रसंग येतो दुसरा प्रसंग अर्थातच सीतेला जी अग्निपरीक्षा करायला लावली तो आहे आता ही अग्निपरीक्षा कशी काय अहिंसक असते ते तुम्हालाच माहीत ! भगवान कृष्ण यांनी महाभारताच्या युद्धात जेवढी माणसे मारली किंवा मारवली तेवढी कुठल्याही शैव राजाने किंवा दैवताने मारलेली नाहीत खांडववन जळताना जाळताना नाग आदिवासी जळत होते आणि कृष्ण पहात उभा होता त्यावेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांच्यात झालेले मूळ महाभारतातले डायलॉग्स वाचण्याजोगे आहेत तेव्हा वैष्णव अहिंसक असतात हा एक फार मोठा गोंडस गैरसमज पसरलेला आहे आणि तो आपल्या नंतरच्या संत परंपरेतून आलेला आहे बाराव्या शतकानंतर सर्व वैष्णव संत हे जैन लोकांच्या प्रभावाखाली होते आणि त्यांनी अहिंसेचा मनापासून स्वीकार केलेला होता त्यामुळेच अहिंसेचा प्रश्न हा प्रामुख्याने महाविराच्या संदर्भातच निर्माण होतो
महावीराने सर्व लोकांच्या किंवा तत्कालीन समाजातल्या लोकधर्माच्या विरोधात अहिंसा हे तत्व स्वीकारले हेच सत्य आहे पण ते टोकाचे होते हेही सत्य आहे मधला मार्ग हा भगवान शंकरांनी आधीच दाखवलेला होता 1000 नंतर अत्यंत जाणीवपूर्वक काली आणि चंडी या दोन देवतांच्या प्रतिमा प्रचंड हिंसक दाखवणे सुरू झाले. महाकाल ही तसाच दाखवला गेला आणि त्यामध्ये काळ हा कसा सर्व भक्षी असतो तो कसा सर्वांना कसा गिळंकृत करत जातो ते सांगायचे होते आणि त्यामुळे शैव हे प्रचंड हिंसक असतात किंवा वायलन्स प्रोन असतात असा गैरसमज पसरायला सुरुवात झाली त्यातच मांसाहार हा जणू काही गुन्हा असल्याच्या थाटात प्रथम जैन आणि मग ब्राह्मण धर्माने त्याच्या विरोधात प्रचार करायला सुरुवात केली कारण दोघांनाही शैव धर्म हा स्वतःचा प्रतिस्पर्धी वाटत होता त्यामुळे साहजिकच शैव देवदेवतांना दाखवला जाणारा मांसाहार हा ही एक त्यांच्या विरोधात जाणारा पुरावा बनत गेला आजही मांसाहार करावा की न करावा हा प्रश्न वारंवार फक्त भारतातच निर्माण होतो कारण तो तसा निर्माण करण्यात काही लोकांचे धार्मिक हितसंबंध गुंतलेले आहेत सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अलीकडे ५० टक्के ब्राह्मण भरपूर मांसाहार करायला शिकलेले आहेत त्यांना सल्ले देण्याऐवजी बहुजन समाजाला सल्ले देण्यात काहीजण धन्यता मानतात
मी व्यक्तीशः सर्वच मंदिरातील बळी म्हणून होणारी प्राण्यांची हत्या थांबवावी असे सांगत असतो कारण आता त्याची गरज नाही मधल्या काळी मांसाहार हा खूप दुर्मिळ प्रकार होता आणि गरीब लोकांना तो उपलब्ध होत नव्हता तो प्रसादाच्या रूपाने त्यांना मिळावा असा एक विचार प्रवाह सतत चाललेला होता अर्थात शैव लोकांच्यातील काही पुजारी लोक मांसाहारी असल्याने त्यांनाही तो हवाच होता पण मला वाटते की आता या सगळ्याची गरज राहिलेली नाही आणि दळणवळणाची साधने प्रचंड झालेली आहे त्यामुळे मांसाहार पोहोचवायचा असेल तर तो पोहोचवता येतो एक मुद्दा मात्र नेहमीच राहिलेला आहे तो म्हणजे ज्यांना साधना करायची आहे त्यांना मांसाहार चालत नाही आजही जवळजवळ सर्व सिद्ध लोक शाकाहार स्वीकारतात गमतीचा भाग असा आहे की भारताबाहेर असलेल्या बौद्ध धर्मामध्ये सर्रास मांसाहार स्वीकारला जातो भारतात अशी एक समजूत आहे की बौद्ध धर्माने हिंसा थांबवली प्रत्यक्षामध्ये तसे घडलेले नाही भारतामध्ये प्राण्यांची हत्या थांबवून शाकाहाराचा निषेध करणे मांसाहाराचा निषेध करणे हा प्रकार जैन धर्माने सुरू केलेला आहे आणि ते श्रेय त्यांनाच दिले पाहिजे बौद्धांचा विरोध फक्त यज्ञात होणाऱ्या हिंसेला होता प्रत्यक्ष भिक्षा मागताना झोळीत किंवा ताटात जर मांसाहार पडला तर तो खावा अशीच बुद्धाची आज्ञा आहे तरीही आपल्याकडे हे श्रेय गौतम बुद्धाला का दिले जाते हा एक फार मोठा प्रश्न आहे त्याचे कारण अत्यंत उघड आहे भगवान बुद्ध हे केवळ अहिंसेचा उद्देश करत नाहीत तर ते अनेकदा युद्ध करू नका अशी ठाम युद्धविरोधी भूमिका घेतात त्यांनी स्वतःच्या शाक्त गणाला सुद्धा या संदर्भात वारंवार समजावलेले आहे पण त्यांच्या गणाने हे सर्व ऐकलेले दिसत नाही शेवटी त्यांचा संपूर्ण शाक्य गण हा नष्ट झाला कारण अजातशत्रू या त्यांच्या शत्रूने त्यांना पूर्णपणे संपवले आणि बुद्ध या संदर्भात काहीही करू शकला नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे अशा प्रकारचे प्रयत्न भगवान महावीरांनी केलेले दिसत नाहीत तसाच उल्लेख नाही भगवान बुद्ध यांच्या या युद्धविरोधी भूमिकेमुळेच त्यांची प्रतिमा ही अहिंसेचा प्रवक्ता असे झालेले आहे प्रत्यक्षामध्ये ती प्रतिमा ही युद्धविरोधी नेत्याची आणि प्रवक्त्याची झाली पाहिजे ते जास्त योग्य आहे त्या उलट दैनंदिन जीवनात अहिंसा आणण्याचे श्रेय अहिंसेचे श्रेय मात्र आपणाला भगवान महावीरांनाच द्यावे लागेल कारण त्यांनीच तिची शास्त्रशुद्ध मांडणी केली भगवान महावीर यांनी वैदिक आणि शैव-धर्माविरोधातच बंड केले हे मान्य करावे लागते आणि मग तुम्ही म्हणता तशी कट्टर अहिंसा सुरू झाली आणि वैष्णव अवतारांना सुद्धा मोक्षासाठी पुन्हा जन्म घेण्याची तरतूद जैन धर्मात झाली
तेव्हा तुम्ही सांगता तो मध्य मूळ आदिम शैव धर्मातच आहे वैष्णव लोक संत परंपरेनंतर त्याकडे वळलेले आहेत त्या आधी नाहीत
श्रीधर तिळवे नाईक
Anand More
मला वाटते गोष्टी रचण्याचे कसब वैष्णव आणि जैनांनी अत्युच्च कोटीवर हस्तगत केले आहे...त्यांची पुराणे याची साक्ष आहेत... आणि जो करतो त्यापेक्षा जो गोष्ट रचतो त्याच्यावर जास्त लोक विश्वास ठेवतात त्यामुळे वैष्णव व जैन जास्त प्रभावी होत गेले आहेत.
10h
Reply
Edited
Shridhar Tilve
Anand More तुमच्या या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे शैव धर्मात सुद्धा जेव्हा ब्राह्मण लोकांनी पुराणे रचली तेव्हाच कल्पनेची भरारी मारणाऱ्या गोष्टी आलेल्या दिसतात तोपर्यंत आदिवासींच्या ज्या कथा आहेत त्यातूनच शैवधर्म शोधावा लागतो किंवा मग काही चांगली वैचारिक पुस्तके आहेत म्हणजे कामशास्त्र अभिनव गुप्ता चे सर्व साहित्य शैव लोकांना मुख्य म्हणजे कथा वाङ्मयात आणि नाटकात जास्त इंटरेस्ट दिसतो त्यामुळे अनेक नाटककार शैव आहेत यामुळेच लोकांच्या खोलवर शेव-धर्म रुजत गेला आणि त्याला कालांतराने लोकधर्म असे नाव पडले कारण त्यावेळचे नाटक म्हणजे आजचा सिनेमा किंवा टीव्ही वेब सिरीज म्हणायला हरकत नाही
8h
Reply
Edited
Anand More
Shridhar Tilveमी जेव्हा नरसिंह, शरभ, गंडाभिरुड यांच्या गोष्टी वाचतो तेव्हा एकेकाळी भारतात गोष्टी रचण्यातही शैव वैष्णवांचे झगडे चालू होते असं मला जाणवतं.
नंतर कुठल्यातरी अगम्य कारणांमुळे शैवांनी गोष्टी रचण्यात आणि स्वतःच्या इतिहासाचे जतन करण्यात उदासीनता दाखवली... आणि ही उदासीनता अजूनही आहे. त्यामुळे अन्य सर्वांचे फावते, शैवांचे नायक हायजॅक करण्यात वैष्णवांना यश मिळते असे माझे मत आहे
7h
Reply
Shridhar Tilve
Anand More त्या पुराण काळातल्या स्पर्धा आहेत अशा स्पर्धा खेळायला मुळात वाटेल तशी कल्पिते रचायची मुभा तुमच्या धर्मात लागते मुळात पंडितच ब्राह्मण झाल्याने आणि ते हळूहळू वैष्णव बनत गेल्याने शैव लोकांच्या बाजूने रचणारे कमी झाले मुख्य म्हणजे वेदांत स्वीकारला गेला आणि वेदांत स्वीकारल्यानंतर कळत नकळत शैव पंडित लोकांच्यात भक्ती कमी झाली त्यामुळे तेराव्या शतकानंतर भव्य शैव मंदिर बांधण्याची प्रवृत्ती कमी होत गेलेली दिसते आणि योगावर मात्र खूप पुस्तके लिहिली गेली आहेत
7h
Reply
=================
मी वैष्णव संतांच्या अभंगांच्यावर फारशी समीक्षा लिहिलेली नाही याचे एकमेव कारण म्हणजे मी खूप कीर्तने ऐकलेली आहेत महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी इतक्या सुंदर पद्धतीने अभंगांची अर्थ निर्णयने केली आहेत की त्यांच्यानंतर काय असा प्रश्न पडावा मग काही जागा ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्या आपल्याकडच्या साठोत्तरी पिढीने भरून काढल्या शंकर वैद्य, दिपू चित्रे , भालचंद्र नेमाडे, आ ह साळुंखे म सु पाटील यासारख्या अनेकांनी इतकं या लोकांच्यावर लिहिलेले आहे की आता काही शिल्लक राहिलेले नाही निदान मला सुचत नाही आणि जेव्हा मला काही नवीन सुचले तेव्हा ते मग माझ्या कवितांच्यातूनच आलं आता कवितेत न आलेलं आणि समीक्षेसाठी शिल्लक असलेलं असं काही माझ्याजवळ आहे का तर नाहीये म्हणूनच मी फार वैष्णव संतांच्यावर बोलत नाही किंवा लिहीत नाही आधी आलेल्या लोकांच्या कामावर आपण काम करावे पण जर का आधीच्या लोकांनी काम केलं असेल तर त्याविषयी माहिती द्यावी आणि ते वाचा असे सांगावे अलीकडे दुसऱ्यांचे कॉपी पेस्टिंग जसेच्या तसे उचलण्याची पद्धत आलेली आहे मला ती मान्य नाही किमान अर्थनिर्णयन वेगळे असायलाच हवे आपल्याकडे ही पद्धत नाही साठोत्तरी पिढीतल्या अनेक लोकांनी कीर्तनकारांची काही इंटरप्रेटेशनस जशीच्या तशी घेतली आहेत पण अनेकदा त्याचे श्रेय मात्र दिलेले नाही जणू काय कीर्तनकारांना डोके नसते असा काहीसा गैरसमज या लोकांनी करून घेतला की काय असा प्रश्न पडतो मला हा काहीसा न पटलेला प्रकार आहे कुठल्याही गोष्टीवर काम करताना आपल्याजवळ काही सांगायला नवीन असेल तर आपण बोलावे अन्यथा न बोलणे श्रेयस्कर!
श्रीधर तिळवे नाईक
Anand More मी लोकांच्या भावनिकतेविषयी आणि Instinct विषयी बोलत आहे विज्ञान काय स्वीकारते आणि नाही स्वीकारते हा मुद्दा नाही लोकांना मरणाचे भय वाटते त्यामुळे आपण मेल्यानंतर जिवंत असले पाहिजे असा दिलासा त्यांना हवा असतो त्यातूनच स्वर्ग आणि नरक हे तर्कदृष्ट्या पटोत अगर ना पटोत आपण तिथे जिवंत राहू हाच फार मोठा दिलासा असतो माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार असतात हा मुद्दा तर्काचा उरत नाही तर भावनांचा उरतो आणि ही भावना आपण जिवंत असले पाहिजे ही आहे किंबहुना ही भावना भावना नाही instinct आहे सदैव जिवंत राहण्याची माणसाची ही प्रेरणा माणसाच्या आतच बायोलॉजिकल फॅक्टर म्हणून जिवंत आणि सळसळती आहे ही प्रवृत्ती धर्माला जिवंत ठेवते प्रश्न असा आहे की माणसाला असे अमर का व्हावेसे वाटते तर त्याचे साधे आणि सरळ उत्तर सर्वायवल Instinct ही जैविक प्रेरणा हेच आहे आता या जैविक प्रेरणेवर मात कशी करायची आणि समजा मात केली आणि माणसाचे सर्वांवयलं इंस्टीक्ट त्यामुळे गेले तर काय करायचे ? धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतंय असे हे इंस्टिक्ट आहे मोक्ष हाच यावर उपाय आहे तो आयुष्याची तात्काळता पटवून देऊ शकतो पण तो मिळणार किती लोकांना? मुळात किती लोक त्याच्या मागे लागणार? ज्यांना मोक्ष मिळालेला नाही ते मग आपल्या या instinct ला फॉलो करत धर्म उभा करत राहणार आणि त्याचा फायदा घेणारे लोक फायदा घेत राहणार ज्यांचा स्वतःचा स्वर्ग आणि नरकावर काडीचाही विश्वास नाही असे लोक सुद्धा धर्मप्रचारात सामील असतात याचे कारण त्यात त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ती एक पैसा देणारी गोष्ट आहे आणि जी गोष्ट पैसा देते ती सहजासहजी नष्ट होत नाही बरं फक्त पैसा नाही तर अनेकदा प्रतिष्ठाही देते आणि यांचा मोह टाळणे पुरोहित लोकांना अवघडच आहे ते कशाला हा मोह टाळतील? कसलेही भांडवल न गुंतवता प्रचंड प्रॉफिट देणारा असा हा विश्वास आहे आणि म्हणूनच जो तो त्या व्यवसायात उतरवायला तयार असतो आणि म्हणूनच आधीचे प्रतिष्ठित झालेले लोक त्या व्यवसायात दुसरे लोक घुसणार नाही याची काळजी घ्यायला कटिबद्ध असतात अर्थात तरी घुसणारे घुसत राहतात भारत हा एकमेव देश आहे जिथे ब्राह्मणांना आपल्या व्यवसायामध्ये कोणीही येणार नाही याची काळजी घेता आली हे असे का झाले तर त्याचे कारण संस्कृत पाठांतराचा आळस हे आहे गमतीचा भाग असा आहे की हा आळस नंतर ब्राह्मणांच्यात घुसला आणि मग शैव पंडितांनी वेद बळकावले आणि त्यांनी पाठांतर केले आता त्यांना वेद पाठ आहेत म्हटल्यावर त्यांना ब्राह्मण म्हणणे कसे नाकारायचे असा प्रश्न ओरिजनल ब्राह्मणांच्यात निर्माण झाला आणि त्यातूनच पंडित सुद्धा ब्राह्मण गणले जाऊ लागले १९६० नंतर पंडित आणि ब्राह्मण या दोघांनीही पोराहित्य सोडायला सुरुवात केली पण १९९० नंतर हळूहळू ब्राह्मणांच्यातसुद्धा बेकारी प्रचंड वाढत गेली आणि मग काही लोकांनी नाईलाजाने पुन्हा एकदा हा व्यवसाय सुरू केलेला दिसतो पण आपण जर का ब्राह्मणांच्यात पाहिले तर तिथे आता पुरोहित ब्राह्मणांना तो आदर मिळत नाही जो एकेकाळी मिळायचा त्याऐवजी एखाद्या कंपनीचा सीईओ झालेला ब्राह्मण हा आदराचा विषय आहे साहजिकच ब्राह्मणांच्यात पुरोहित शोधावे लागतात चार वेद येणारा एकही ब्राह्मण मला भेटलेला नाही ब्राह्मण लोकांच्या मधली बेकारी हा कळत नकळत भाजपाच्या उदयाचे एक कारण बनलेला आहे हे कारण स्पष्ट दिसत नाही पण ते अस्तित्वात होते आणि आहे
श्रीधर तिळवे नाईक
Anand More तो नंतर येतो कारण स्वर्ग आणि नरक कोणीच बघितलेले नाहीत त्यामुळे संशय राहतोच साहजिकच मृत्यू सहन होत नाहीत मग तुम्ही कितीही नाटके करा साहजिकच मृत्यू सहन करण्यासाठी जो केला जातो तो सोहळा होय. सोहळ्याच्या धागड धिंगाण्यात मृत्यूचा आवाज कमी ऐकू येतो आणि काही काळापुरता का होईना पण मनुष्य मृत्यूबधिर होऊन जातो आणि मग एका विशिष्ट क्षणी सगळा स्फोट होऊन माणूस रडला की तो काहीसा मोकळा होतो अगदी मुक्त झालेला पुरुष सुद्धा आपल्या आईच्या मृत्यूनंतर स्मशानात रडतो कारण शेवटी वियोगाचे दुःख राहतेच आणि हे दुःख मानसिक नसते तर ते शारीरिक असते ते शरीर गेले आता ते पुन्हा परतणार नाही या खात्रीने एक अभाव निर्माण होतो आणि या अभावातून हे दुःख निर्माण होते त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरे आहे की सोहळा हा सुद्धा धर्माच्या संदर्भात महत्त्वाचा आहेच कळत नकळत तो धर्माला उत्तेजन देतो आणि सामाजिक पातळीवर एकत्र येण्यासाठी आधार देतो आपल्याकडे जन्म तोरण आणि मरण चुकवू नये असे म्हणतात त्याचे कारण हेच आहे कारण हे तीनच सोहळे माणसाच्या जीवनामध्ये अपरिहार्य अटळपणे येतात मी २०१४ पर्यंत या तीन गोष्टी अटेंड करत असे किंबहुना आमचा एक ग्रुपच होता जो अशा सोहळ्यांच्याविषयी जागृत असायचा आणि आम्ही अडले नडलेल्याला मदत ही करायचो अनेकदा कोणीच नसले तर आम्ही हे सगळे विधी करून मोकळे व्हायचो या तीन सोहळ्यांच्या विषयी माणसे प्रचंड आग्रही आहेत मग ती हिंदू असोत किंवा मुसलमान!
उत्सवांच्या विषयी मी लिहिताना उत्सव का आवश्यक ठरत जातात त्याची जी कारणे दिलेली आहेत त्यात उत्सवाविषयी असणारा सोहळा हा भाग आहे
बाकी विज्ञानाचे सोहळे रसावेत असे माझेही मत आहे मोठ मोठ्या सिद्धांतांचे जनक त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करायला पाहिजे विज्ञानाचे काही उत्सव सुद्धा ठेवता येतील विशेषता जे जे माइल स्टोन ते शोधून त्यांचे उत्सव साजरे करता आले पाहिजेत मी शैव मंदिरामध्ये पुरोहितांना व्याख्यान देतो तेव्हा या गोष्टी हमखास सांगतो फक्त विज्ञान नव्हे तर तंत्रज्ञान आणि चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान यांचेही सोहळे आपण उभे केले पाहिजेत म्हणजे ज्यांच्यामुळे कॅम्पुटर शोधला गेला त्या सगळ्यांचे उत्सव साजरे झाले पाहिजेत विज्ञानाला अजूनही आपण काय केले पाहिजे हे कळत नाहीये त्यांना असे वाटते की नुसते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण वावरत राहिलो की आपोआप विज्ञान पसरेल पण प्रत्यक्षात असे होणे शक्य नाही खरंतर सर्व शाळांच्या मध्ये वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक आणि चिन्ह तंत्रज्ञानिक सोहळे उत्साहाने साजरे केले गेले पाहिजेत दुर्दैवाने आपल्याकडे सोहळ्यांच्या पेक्षा सोवळे असण्यात जास्त इंटरेस्ट आहे समाजापासून दूर राहून कसे काय समाजकार्य होते हे मला आजतागायत समजलेले नाही असो
श्रीधर तिळवे नाईक
होते हे मला आजतागायत समजलेले नाही असो
श्रीधर तिळवे नाईक
Anand More
हो.. आणि माझ्या मते आपल्याला केवळ सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट नसून आपल्याला सोहळ्यांचे विलक्षण आकर्षण आहे. अगदी मृत्यूचाही सोहळा व्हावा अशी आपली अपेक्षा असते.
विज्ञान सोहळ्यांकडे दुर्लक्ष करते याउलट धर्म गर्भधारणेपासून श्राध्दापर्यंत विविध सोहळे रचून माणसाची ही भूक भागवतो...
जर विज्ञानाने सोहळे रचले तर कदाचित धर्मासाठी तो तुल्यबळ ठरेल.
1w
Reply
Edited
Shridhar Tilve
Anand More तो नंतर येतो कारण स्वर्ग आणि नरक कोणीच बघितलेले नाहीत त्यामुळे संशय राहतोच साहजिकच मृत्यू सहन होत नाहीत मग तुम्ही कितीही नाटके करा साहजिकच मृत्यू सहन करण्यासाठी जो केला जातो तो सोहळा होय. सोहळ्याच्या धागड धिंगाण्यात मृत्यूचा आवाज कमी ऐकू येतो आणि काही काळापुरता का होईना पण मनुष्य मृत्यूबधिर होऊन जातो आणि मग एका विशिष्ट क्षणी सगळा स्फोट होऊन माणूस रडला की तो काहीसा मोकळा होतो अगदी मुक्त झालेला पुरुष सुद्धा आपल्या आईच्या मृत्यूनंतर स्मशानात रडतो कारण शेवटी वियोगाचे दुःख राहतेच आणि हे दुःख मानसिक नसते तर ते शारीरिक असते ते शरीर गेले आता ते पुन्हा परतणार नाही या खात्रीने एक अभाव निर्माण होतो आणि या अभावातून हे दुःख निर्माण होते त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरे आहे की सोहळा हा सुद्धा धर्माच्या संदर्भात महत्त्वाचा आहेच कळत नकळत तो धर्माला उत्तेजन देतो आणि सामाजिक पातळीवर एकत्र येण्यासाठी आधार देतो आपल्याकडे जन्म तोरण आणि मरण चुकवू नये असे म्हणतात त्याचे कारण हेच आहे कारण हे तीनच सोहळे माणसाच्या जीवनामध्ये अपरिहार्य अटळपणे येतात मी २०१४ पर्यंत या तीन गोष्टी अटेंड करत असे किंबहुना आमचा एक ग्रुपच होता जो अशा सोहळ्यांच्याविषयी जागृत असायचा आणि आम्ही अडले नडलेल्याला मदत ही करायचो अनेकदा कोणीच नसले तर आम्ही हे सगळे विधी करून मोकळे व्हायचो या तीन सोहळ्यांच्या विषयी माणसे प्रचंड आग्रही आहेत मग ती हिंदू असोत किंवा मुसलमान!
उत्सवांच्या विषयी मी लिहिताना उत्सव का आवश्यक ठरत जातात त्याची जी कारणे दिलेली आहेत त्यात उत्सवाविषयी असणारा सोहळा हा भाग आहे
बाकी विज्ञानाचे सोहळे रसावेत असे माझेही मत आहे मोठ मोठ्या सिद्धांतांचे जनक त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करायला पाहिजे विज्ञानाचे काही उत्सव सुद्धा ठेवता येतील विशेषता जे जे माइल स्टोन ते शोधून त्यांचे उत्सव साजरे करता आले पाहिजेत मी शैव मंदिरामध्ये पुरोहितांना व्याख्यान देतो तेव्हा या गोष्टी हमखास सांगतो फक्त विज्ञान नव्हे तर तंत्रज्ञान आणि चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान यांचेही सोहळे आपण उभे केले पाहिजेत म्हणजे ज्यांच्यामुळे कॅम्पुटर शोधला गेला त्या सगळ्यांचे उत्सव साजरे झाले पाहिजेत विज्ञानाला अजूनही आपण काय केले पाहिजे हे कळत नाहीये त्यांना असे वाटते की नुसते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण वावरत राहिलो की आपोआप विज्ञान पसरेल पण प्रत्यक्षात असे होणे शक्य नाही खरंतर सर्व शाळांच्या मध्ये वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक आणि चिन्ह तंत्रज्ञानिक सोहळे उत्साहाने साजरे केले गेले पाहिजेत दुर्दैवाने आपल्याकडे सोहळ्यांच्या पेक्षा सोवळे असण्यात जास्त इंटरेस्ट आहे समाजापासून दूर राहून कसे काय समाजकार्य होते हे मला आजतागायत समजलेले नाही असो
श्रीधर तिळवे नाईक
महामार्गी , मार्गी आणि उर्दू श्रीधर तिळवे नाईक
अभिजात भाषेची चर्चा होताना अचानक उर्दूची चर्चा सुरू झालेली दिसते ती कोणी सुरू केली आणि का केली हा एक प्रश्न आहे
उर्दू विषयी चर्चा करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे भारतावर झालेली आंतरराष्ट्रीय आक्रमणे आणि त्यांचा भारतीय भाषांच्यावर पडलेला प्रभाव! त्यांच्यामुळे येणारी त्यांची भाषा जिला आपण महामार्गी म्हणतो यांच्यामध्ये प्रामुख्याने फारसी पोर्तुगीज आणि इंग्लिश यांचा समावेश होतो त्यांचा इतिहास! उर्दू भाषेचा विचार करताना मुळात कुठल्या आंतरराष्ट्रीय आक्रमक भाषेमुळे ती तयार झालेली आहे याचा विचार करावा लागतो नुसता भारतात भारतात ही भाषा ही भाषा जन्मलेली आहे जन्मलेली आहे असा घोष करून चालत नाही
उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे असे म्हटले जाते त्यामागे नेमके काय कारण आहे याचा एकदा नीट विचार करणे गरजेचे आहे उर्दू बाबतचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती मुस्लिम राजवटीत जन्मलेली भाषा आहे आणि ही भाषा तेच लोक बोलत होते जे मुस्लिम राजवटींची चाकरी करत होते जे मुस्लिम राजवटींची गुलामगिरी स्वीकारून बसलेले होते याबाबत जो काही रोमँटिक माहोल बनवला गेलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे गुलाम लोक अनेकदा मालकांची भाषा आत्मसात करतात मात्र ती भाषा आत्मसात करताना ते तिला आपला लहजा देतात उदाहरणार्थ जिला आज आपण अमेरिकन भाषा म्हणतो ती आफ्रिकन गुलामांनी अवगत केलेली इंग्लिश भाषा होती ज्यांनी तिला स्वतःचा आफ्रिकन टच दिला हीच आज अमेरिकन भाषा म्हणून प्रचलित झालेली आहे म्हणजेच इथे गुलामांची भाषा मुख्य भाषा बनलेली दिसते जगाच्या इतिहासात अनेकदा या गोष्टी जशा असतात तशाच मांडल्या जातात उर्दूमध्ये काही वेगळे घडलेले नाही मात्र त्याचे प्रेझेंटेशन देताना अनेकदा काय घडले हे न बघताच तारे तोडले जातात
उर्दू मुसलमानांची भाषा असल्याचा गैरसमज पसरण्याचे सर्वात मोठे कारण ती शेवटी आणि अंतिमता मुस्लिम राजवटीची भाषा होती हे आहे. मुळात कुठलाही आक्रमक जेव्हा एखाद्या देशामध्ये जेता होतो तेव्हा तो स्वतःच्या भाषेचे संस्कार घेऊन येतो हे संस्कार अनेकदा स्वतःची भाषा पराजित लोकांच्यावर लादणे त्याला आवश्यक वाटायला लागते . भारतावर ज्या मुस्लिम लोकांनी आक्रमण केले त्यांची भाषा अरबी नव्हती त्यातील अनेक जण अफगाण,तुर्क आणि माँगल होते यातील मोगल लोक हे काही युरोप किंवा आफ्रिकेतून आलेले नव्हते ते चक्क मंगोलिया मधूनच आलेले होते आणि चंगेज खानचे वंशज होते किंवा स्वतःला चंगेजखान चे वंशज म्हणवून घेत होते म्हणजेच एका अर्थाने ते अर्धे आशियाई आहेत हे लोक तुर्कस्तानची भाषा घेऊन आले का ? तर नाही! त्यांच्यावर तुर्कचा संस्कार होता पण प्रामुख्याने फारसी हीच त्यांची भारतीय प्रदेशात संवाद भाषा होती असेच एक आक्रमण युरोपियन लोकांचेही होते ज्यावेळेला आपल्याकडे इंग्रज आले तेव्हा ते सोबत इंग्लिश घेऊन आले. मात्र इंग्लिशकडे अत्यंत ऍडव्हान्स असं नॉलेज असल्यामुळे साहजिकच इंग्लिश स्वीकारताना फारसे प्रॉब्लेम झाले नाहीत म्हणजेच इथे इंग्लिश ही महामार्गी भाषा आहे आणि महामार्गी भाषा ही नेहमीच आंतरराष्ट्रीय असते ती अनेक राष्ट्रांच्यात बोलली जाते थोडक्यात ती इंटरनॅशनल लिंगवाफ्रँकवा असते साहजिकच आज सुद्धा इंग्लिश स्वीकारताना कोणाला काहीही प्रॉब्लेम वाटत नाही कारण ती फक्त भावाची भाषा नाहीये ती ज्ञानाची भाषा आहे मुख्यतः विज्ञान तंत्रज्ञान चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञानाची ती भाषा आहे तिला आपण टाळू शकत नाही हे सर्वांना नीट उमगलेले आहे पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा आपण ती लहानपणापासूनच शिकवायला लागलो इंग्लिश लोक आले त्यांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले इंग्लिश भाषा ही त्यामुळे इंग्लिश राजवटीचा इंग्लिश विजेत्यांचा माज बनली आणि हा माज त्यांनी भारतीयांच्या गळ्यात उतरवला यालाच भाषिक वसाहतवाद म्हणतात आणि तो इंग्रजांनी भारतीय इंग्रजांच्याद्वारे उतरवला मात्र असाच माज मुस्लिम आक्रमकांच्यातही होता त्यांचाही स्वतःचा भारतीय भाषा न शिकण्याचा अट्टाहास कायमच होता सम्राट अकबर येईतोवर भारतीयकरण सुद्धा होत नव्हते आपण मुस्लिम आहोत आणि मूर्ती पूजक काफीर हिंदूंच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत असा माज होता इंग्लिश लोकांनी माज केला तर तो वसाहतवाद आणि मुस्लिम आक्रमकानी माज केला भारतीय मुस्लिमांच्याद्वारे भारताच्या गळी उतरवला तर तो मात्र रोमँटिक असा काहीतरी विरोधाभास निर्माण झालेला दिसतो मुळातच आपल्या फ्रीडम स्ट्र गल मध्ये इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी मुस्लिम लोकांचे सहकार्य हवे होते आणि त्यातूनच पुढे उर्दू ही भारतीयांची संस्कृत नंतरची संपर्क भाषा म्हणून प्रमोट केली गेली. त्याआधी ती संपर्क भाषा नव्हती उदाहरणार्थ बांगलादेशामध्ये उर्दू ही काही फार प्रभावी भाषा नव्हती किंबहुना त्यामुळेच बांगलादेश तयार झाला म्हणजेच उर्दूची राष्ट्रीय संपर्क भाषा ही प्रतिमा इंग्रजी राजवटीत तयार झाली प्रत्यक्षात उर्दूला संपर्क भाषा म्हणून स्वीकारल्यानंतर मुस्लिम लोकांचे उर्दू भाषिक म्हणून कितपत सहकार्य लाभले आणि कितपत नाही हाचं फार मोठा प्रश्न आहे कारण मुस्लिम लीगने उर्दूला मुसलमानांची भाषा म्हणून अतिशय व्यवस्थित प्रमोट केले आणि आणि त्यातूनच पुढे पाकिस्तानची राष्ट्र भाषा ही उर्दू भाषा झाली बेंगाल ने हे स्वीकारायला नकार दिला तेव्हा मात्र त्या देशाची चक्क भाषिक फाळणी झाली आणि बांगलादेश निर्माण झाला म्हणजे इथे उर्दूला विरोध झालेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे आता बांगलादेश लोकांनी उर्दूला केलेला विरोध हे स्वातंत्र्य युद्ध असते आणि भारतात मात्र काही लोकांनी उर्दूला विरोध केला की ते स्वातंत्र्य युद्ध नसते तर मुसलमानांच्या विरोधात असते तथाकथित सेक्युलर लोकांची ही मांडणी कोण स्वीकारणार? भारतीय सेक्युलर लोकांचा विशेषता हिंदू लोकांचा हा विरोधाभास आजचाच नाही वस्तुस्थिती अशी आहे की काही लोक आजही मुस्लिम राजवटींचे गुलाम आहेत या मुस्लिम राजवटीच्या प्रभावाखाली बॉलीवूड वाढले आणि बॉलीवूड मधले अनेक गीतकार हे मुस्लिम असायचे म्हणजे हिंदू नायक सुद्धा इस्लामच्या भाषेत रोमँटिक गाणे गात होते उदाहरणार्थ एहसान तेरा होगा मुझपर या गाण्यांमध्ये नायक जी भाषा वापरतो ती पूर्णपणे इस्लामला लागू आहे उदा उडउडके कहेगी खाक सनम हिंदूंच्या वैष्णव किंवा शैव धर्मात नाहीये परंतु बॉलीवूड मधले पडद्यावरचे अनेक हिंदू इस्लामच्या भाषेत बोलताना दिसतात किंबहुना आपण जेव्हा हिंदुस्तानी भाषेत लिहितो तेव्हा आपण आपोआपच मुसलमान बनत असतो हे चूक की बरोबर हे मी बोलत नाहीये पण मुळात नेमके काय घडते आहे ते समजण्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे या गाण्यांनी हा सगळा आजचा उर्दू रोमँटिक माहोल तयार केलेला आहे अनेकांच्या हे लक्षात येत नाही ते जणू काय आईच्या पोटातून उर्दू घेऊन जन्मल्याच्या थाटात बोलत असतात मात्र उर्दू भवतीचे जे रोमँटिक वातावरण तयार झाले त्यामध्ये आपल्या गाय पट्ट्याचा व भारतात झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचा खूप मोठा वाटा आहे आता हा गाय पट्टा किती काळ आपण गळ्यात बांधून घ्यायचा हे एकदा ठरवण्याची वेळ आलेली आहे
खरे तर या काळामध्ये संस्कृत भाषा पुन्हा एकदा सर्व लोकांना शिकवण्याचा गोल्डन चान्स ब्राह्मणांच्याकडे होता पण ब्राह्मणांनी आपल्या वर्ण वर्चस्वासाठी ती इतरांना शिकू दिली नाही जेव्हा जेव्हा स्वतःला सुधारण्याचा गोल्डन चान्स ब्राह्मण धर्माला ब्राह्मणांना मिळतो तेव्हा तेव्हां तो चान्स ते वाया घालवतात हा आजवरचा इतिहास आहे ते कायमच काय ना काहीतरी फालतूच्या पळवाटा काढून स्वतःचा ब्राह्मण धर्म वाचवत असतात आणि निर्माण झालेल्या वैष्णव धर्मात किंवा हिंदू धर्मात ते विलीन होत नाहीत स्वतःला व्यवस्थित वेगळे ठेवतात किंबहुना वर्णव्यवस्था ही स्वतःचा धर्म शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी शोधलेली युक्ती आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा हेच घडलेले आहे हा गोल्डन चान्स ब्राह्मणांनी गमावला संस्कृत भारताची प्राचीन लिंगवा फ्रांका होती संवाद भाषा होती पण ती ब्राह्मणांनी तयार केली नव्हती ती मुळात शैव लोकांनीं व पंडितांनी तयार केलेली भाषा आहे आणि तिच्यामध्ये सर्व शैव समाजाचा वाटा आहे ऋषी लोकांनी ती नंतर स्वीकारली आणि त्यांचे मूळचे मांत्रिक वांग्मय जे मूळ भाषेमध्ये होते ते संस्कृत मध्ये भाषांतरित केले ज्यामध्ये अनेक तमिळ शब्द सुद्धा सापडतात ळ हा वर्ण सापडतो ऋग्वेद ज्या भाषेत होता ती भाषा आता उपलब्ध नाही मराठी भाषा अस्तित्वात होती की नाही मुळात ही भाषा अस्तित्वात होती की नाही हाच प्रश्न आहे किंबहुना तिची मूळ भाषा नेमकी काय होती याबद्दलचा गोंधळ अजूनही संपलेला नाही मात्र एक गोष्ट इथे निश्चित सांगितली पाहिजे की ज्या आर्य या संज्ञेचा गवगवा होतो ती संज्ञा मूलतः भाषिक होती किंबहुना ज्याने आर्य आक्रमणाचा सिद्धांत सांगितला तो मॅक्समुलर त्याने हे स्पष्ट केले होते की तो आर्य ही संज्ञा भाषिक संज्ञा म्हणून वापरतो परंतु दुर्दैवाने ब्राह्मणांनी ती पुन्हा एकदा आपले धार्मिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात धार्मिक म्हणून वापरायला सुरुवात केली आणि त्याने अनेक अनर्थ घडवले.
मुळात अनार्य शैव लोकांनी अनेक प्राकृत भाषांच्या पासून तयार केलेली संस्कृत भाषा पुढे धर्म भाषा म्हणून स्वीकारून ब्राह्मणांनी तिच्यावर आपला मालकी हक्क स्थापन केला घर मालकाला हाकलून काढण्याची ही ब्राह्मणी परंपरा इथूनच सुरू झाली. किंबहुना भाडेकरू हाच घराचा मालक हे मूळचे ब्राह्मणांचे सूत्र आहे जे कम्युनिझमने अधिकच वाढवले या सूत्रानुसार ज्यांनी ही भाषा सुरू केली त्या शैव लोकांनाच त्या भाषेपासून वंचित केले गेले परिणाम इतकाच झाला की बहुजन समाजापासून हळूहळू संस्कृत भाषा तुटत गेली संपर्क भाषा तुटल्यावर बहुजन समाजाचे जे काही हाल झाले त्याचे परिणाम स्पष्ट दिसले आणि मुस्लिमांची राजवट आली. या राजवटीपुढे सुद्धा संपर्क भाषा कुठली ठेवायची तिचे स्वरूप कसे ठेवायचे काय ठेवायचे असे प्रश्न होते त्यावर उपाय म्हणून सुरुवातीला फारसी लादण्यात आली कारण फारसी लोक फार प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण करत होते अगदी त्यांचे पहिले आक्रमण हे खुद्द गौतम बुद्धाच्या काळात झाले होते पण फारसीला पूर्वीही काही आधार मिळाला नव्हता आणि आता मुस्लिम राजवटीत सुद्धा काही फार आधार मिळेना. उत्तर मुसलमान राजवटीत हळूहळू मुसलमानांचे भारतीयकरण सुरू झाले कारण आता मुस्लिम धर्मात परकीय लोक कमी आणि भारतीय लोक जास्त होते या मूळच्या भारतीय लोकांनी हळूहळू स्वतःच्या संपर्क भाषा निर्माण करायला सुरुवात केल्या आणि त्यातूनच उत्तरेत उर्दू आणि दक्षिणेत दखनी अशा दोन भाषा उदयाला आल्या उर्दूची चर्चा करताना दखनी भाषा साईडलाईन करणारे लोक हे ब्राम्हनाळलेले किंवा मुसलमानाळलेले असतात असे माझे स्पष्ट मत आहे हे तेच लोक आहेत ज्यांनी संस्कृत ही ब्राह्मणांपुरती किंवा स्वतःपुरती ठेवायचा प्रयत्न केला होता दक्षिणेला डावलण्याची प्रथा महाराष्ट्रात जुनी नाही ती अलीकडच्या पाच शतकामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि ती अत्यंत जाणीवपूर्वक ब्राह्मणानीं डेव्हलप केलेली आहे जेणेकरून युरेशियन धर्म महाराष्ट्रात स्थापन व्हावेत वारकरी चळवळ ही ह्या पॉलिटिक्स चा भाग आहे जी अत्यंत जाणीवपूर्वक या देशातल्या मुसलमानांच्या बरोबर जात असते त्यामुळेच उर्दूचा प्रश्न आला की अनेक मराठी माणसांना प्रचंड गहिवर येतो त्यांच्या हे लक्षात येत नाही की महाराष्ट्रामध्ये उर्दू नव्हे तर दखनी भाषा बोलली जात होती आणि तिचे अनेक वर्जन होते मी स्वतः दखनीच्या बागवानी कोल्हापुरी वर्जन मध्ये वाढलेलो आहे आणि माझ्या गजलेची धारा ही सुद्धा दखनी आहे प्रश्न असा आहे की मराठी लोकांना दखणीचा विसर पडून उर्दूचा मोह का पडला याचे सर्वात मोठे कारण मुंबईमध्ये स्थापन झालेले बॉलीवूड आहे
बॉलीवूड चित्रपटांनी ही उर्दू भाषा हिंदुस्थानी म्हणत इतकी पॉप्युलर केली की मराठी लोकांचा असा गैरसमज झाला की महाराष्ट्रामध्ये उर्दू बोलली जात होती प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दखनी भाषा बोलली जात होती इतकेच नव्हे तर जिला गझल म्हटले जाते तिची सुरुवात उर्दूमध्ये नव्हे तर दखनी मध्ये वली यांच्यामुळे झाली होती पण अर्धवट शहाण्यांना कोण समजावून सांगणार ? मी माझी गझल उर्दू परंपरेत लिहित नाही मी दखनी धारेत लिहतो हे मी लिहिले आहेच
थोडक्यात काय उर्दू मुस्लिमांची भाषा नव्हे तर ती मुस्लिम राजवटीतील जनतेची संपर्क भाषा आहे आणि या जनतेमध्ये हिंदूंचाही समावेश होतो. प्रश्न असा आहे की मुस्लिम राजवटी आता नष्ट झालेल्या आहेत आता त्या भाषेचे करायचे काय तर मुळात जोपर्यंत बॉलीवूड आहे तोपर्यंत उर्दू जिला आज हिंदुस्तानी म्हटले जाते तिचा प्रभाव नष्ट होणार नाही ती भारताची इमोशनल संवाद भाषा झालेली आहे आणि तिने मराठीची वाट लावलेली आहे मराठी कवितेची खरी शत्रू उर्दू आहे मराठी माणसे मराठी कविता वाचत नाहीत कारण ती हिंदी गाणी ऐकत मोठी होतात गालिबच्या नावाने गळे काढणारे लोक तुकारामाची गाथा वाचत नाहीत हा माझा अनुभव आहे तुकारामाचे फक्त नाव घ्यायचे पण कविता मात्र उर्दूतल्या शेरोशायरी च्या रूपाने वाचायच्या असा उद्योग चाललेला असतो मराठी लोक प्रेम व्यक्त करताना सुद्धा अनेकदा उर्दू शर वापरतात एकदा तर मूळ शब्दांचा अर्थही माहीत नसतो बस रोमँटिक वेळेला उर्दू ही खूप उत्तम भाषा आहे या गैरसमज पोटी सर्व चाललेले असते जणू काय उर्दू भाषा निर्माण होण्यापूर्वी मराठी लोक प्रेम व्यक्तच करत नव्हते ! गुलामगिरीचा हा कळस आहे. तिची सुरुवात मुळात सेक्युलर होण्याच्या फॅशनमध्ये आहे. सेक्युलर दाखवण्याची ही जी फॅशन आहे ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सुरू झाली होती आणि ही फॅशन पुरोगामी फॅशन म्हणून कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट लोकांच्यामुळे एस्टॅब्लिश झाल्याने हल्ली अनेक तथाकथित पुरोगामी लोक उर्दूच्या समर्थनासाठी वारंवार उतरताना दिसतात मी उर्दूच्या विरोधात नाही परंतु त्या मागचे कारण न तपासताच केवळ रोमँटिक गुलामगिरीतून उर्दूची भलावण करणारे लोक हे मूर्ख लोक आहेत त्यांना कोणीतरी एक भाषिक थप्पड मारणे आवश्यक आहे म्हणून हा लेखन प्रपंच आहे या देशातल्या मुस्लिम संस्कृतीला स्वतःची संपर्क भाषा म्हणून उर्दूला का डेव्हलप करावेसे वाटते हे ही तपासण्याची याबरोबरच गरज आहे वस्तुस्थिती अशी आहे की उर्दू ही मुस्लिम लोकांची संपर्क भाषा बनली आणि म्हणूनच ती मुस्लिम झाली त्यामध्ये अनेक हिंदू लेखक निर्माण झाले ही वस्तुस्थिती पण हे सर्व हिंदू लेखक नेमके कोणत्या मानसिकतेतून हे लिखाण करत होते त्यामागे कोणती सांस्कृतिक गुलामगिरी काम करत होती हे सर्व तपासणे आवश्यक आहे नुसते गुलजार होऊन हे कळत नाही उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे हे सूत्र मुळात मुस्लिम लीगने डेव्हलप केले हिंदू लोकांनी नाही हेही ह्या अतिशहाण्या लोकांना कोणीतरी सांगणे आवश्यक आहे यात भरीस भर म्हणून पाकिस्तानने उर्दू ही आपली राष्ट्रभाषा बनवली त्यामुळे साहजिकच उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे हे एस्टॅब्लिश झाले या बेसिक फॅक्ट कडे दुर्लक्ष करून जे लोक उर्दू वर लिहीत आहेत त्यांना इतिहास नीट कळत नाही एवढेच कळते मी स्वतः हिंदुस्थानी भाषेत लिहितो पण माझं स्पष्ट मत असे आहे की उर्दूला उर्दू म्हणणे थांबवावे आणि हिंदुस्तानी म्हणावे आणि ही हिंदुस्तानी भाषा ही देवनागरी लिपीतच लिहिली गेली पाहिजे तरच तिचे भारतीयकरण पूर्ण झाले असे म्हणता येईल ते न करता स्वतःची परकीय लिपी पासून तयार झालेली उर्दू लिपी पण इथे लागू करायची आणि तिला भारतीय सुद्धा म्हटले पाहिजे असा अट्टाहास धरायचा हा परस्पर विरोध आणि त्या मुळे चालणारे उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत उदारमतवादाच्या नावाने गुलामगिरी स्वीकारण्याचे दिवस संपले आम्ही काहीच साक्रीफाइस करणार नाही हा जो मुसलमानांचा Pan इस्लामिक अट्टाहास चाललेला असतो तो खपवून घेण्याची आता गरज उरलेली नाही त्यांना आता सांगणे आवश्यक आहे की तुम्ही हिंदुस्तानी आहात आणि हिंदुस्तानीच राहणार आहात तुमच्या सर्व पुढच्या पिढ्या इथे जगणार आहेत आता हिंदुस्तानच्या भूगोलांला ऍडजेस्ट व्हायचे की नाही की कल्पनेतल्या कल्पनेत जिथे तुम्ही जाणार पण नाही वावरणार पण नाही जगणार पण नाही त्या अरेबियन आफ्रिकी वाळवंटातच वावरत राहायचे हे ठरवा
बाकी रोमँटिक गुलछबू गुलजार लोकांना एवढेच सांगतो जमिनीवर या कुठलीही भाषा तिच्या इतिहासासकट शिकावी म्हणजे पाय जमिनीवर राहतात आणि त्या भाषेचाही चांगला विकास होत राहतो हिंदुस्तानी ही कमालीची सुंदर भाषा आहे हे मलाही मान्य आहे मी स्वतः त्या भाषेत लिहितो परंतु ती आता हिंदुस्तानीच ठेवा तिला पाकिस्तानी किंवा मुसलमान करू नका तुमच्या ऍक्टिव्हिटीज कळत नकळत तेच करत असतात आणि तुमच्या ते लक्षात येत नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment