Posts

वर्ग

वर्ग श्रीधर तिळवे नाईक  जगात फक्त दोनच वर्गा असतात शासक आणि शासित जगात फक्त एकच वर्ग संघर्ष असतो शासक विरुद्ध शाशित जे शासक असतात ते शोषक असतात जे शास्त्रीत असतात ते शोषित असतात जगातला हा वर्ग संघर्ष निरंतरपणे सुरुवात सुरू आहे बाकी सर्व वर्ग संघर्ष हे केवळ वरची लढाई असते अंतस्थ संघर्ष हा शासन आणि प्रशासन व्यवस्था कोणाकडे असणार त्रिकोण चालवणार तिचे कायदे कोण करणार आणि कायद्याचे अंमलबजावणी कोण करणार आणि शेवटी शिक्षा कोण देणार या अंगानेच असतं मात्र हा शासक वर्ग अतिशय धूर्त चालक आणि शोषणाला सदैव तत्पर स्वतःचे हितसंबंध सांभाळण्यासाठी सतत उत्सुक असतो तो शासकीय सत्ता संबंधांसाठी ते शाबू ठेवण्यासाठी श्रद्धा वापरतो धर्म वापरतो आणि विचार प्रणाली ही बाबत तत्त्वज्ञान हे त्याच्या दृष्टीने लोकांना खोलसड बनवण्याचे प्रयत्न असते एक अफवा असते जी दिली की बहुजन शाशीत समूह शांत होतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये या शासक वर्गाने श्रद्धा नावाची असो निर्माण केली त्यानंतर तिचा पुरेसा प्रभाव पडेना ती मोक्षाफडे निष्पक होऊ लागली तशी धर्म नावाची विचार यंत्रणा निर्माण केली स्वतःसाठी वापरले आणि तीही पुरेशी ठरेल उलट...
 Sir Garfield Sobers opinion on Sunny Gavaskar :  '" It was as captain of the West Indies , in 1971 , that I first had the pleasure of seeing the very young Sunil Gavaskar in his debut series... Young Gavaskar went on to amass 774 runs with four centuries -- two in the final match at Trinidad -- and a series average exceeding 150. This was a phenomenal start to a Test career , which was to continue to set new standards in courage and application. For India had no demon bowlers. Yet , Gavaskar continued , whenever he played , to rewrite the record books , even though he was raised on spin... Sunil was the main factor in leading his team to win... Sunil will always stand out in my memory as one of the greatest batsmen of all time. He played against the toughest teams with some of the greatest fast bowlers and he stood the test of time for two decades. Truly emphasizing the class of this great player. '"

मोक्ष LOVE

 सौंदर्यतऱ्हा सादर होत आहेत  हाताने केसाचे अश्व उधळणे  ओठाचा चंबू करून बांबू लावणे  बोटांचे सर्प नाकासमोरून ओढणे  दोन बोटांनी डोळ्यातील पाण्यासमोर मासे बनवणे  जाणीवपूर्वक स्तनखळी उघडी टाकणे  पापण्या लवलवत विजांना धार काढणे  कारण नसताना स्तनांना फुटबॉल बनवणे  देहाच्या थेंबातून तयार होत जाणाऱ्या नद्या  डोळे ओले होत नाहीत वासना ओल्या होतात  शिट्या वाजवणाऱ्या मिठ्या  गरम होणारे हात  टेकाडापोटी काडकन मोडणारे पुरुष  शेकोट्या पेटवायला अग्नीची साधना  स्क्रीन नेमके किती स्कीन खातात  ऑफिसमध्येसुद्धा वेळ वाया घालवणारे लोक  डोळे भाजून घेऊन नेमके काय आत भाजतात  भास भासतात की पोळतात? ब्युटी ही ड्रग बनत असेल  तर नेमका कोणता ट्रॅफिक  जाम होत असेल ? की हे सर्व स्ट्रेस बस्टर आहे ? मी विद्यार्थ्यांना आवरावे की सावरावे या विवंचनेत  हा डिजिटल मधून वाहणारा निसर्ग आहे की डिजीरोगाची साथ? भासच स्टॅंडर्ड सेट करत चाललेले  आणि दिवसेंदिवस फिके पडत चाललेले वास्तव  मेकअपचा भडिमार अधिकाधिक स्वतःला आभासी ...

DHARM ANI CHAUTHI NAVTA

  Yusuf Shaikh हे आपणा सर्वांच्या बाबतीतच गुंतागुंतीचे आहे मी ज्या गावात वाढलो ते गोव्याच्या माझ्या मामाच्या म्हणजे रोहिदास नाईक यांच्या आमदारकी क्षेत्रात येत होते आणि मामाने आणि माझ्या वडिलांच्या पिढीने ते गाव प्रथम शाळा काढून पुरोगामी बनवले नंतर आधुनिक बनवले आणि आता प्रत्येकाच्या घरी कम्प्युटर जाईल अशा तऱ्हेने योजना केली. अलीकडे त्याचे पर्यावरण शाबूत रहावे म्हणून माझा पुतण्या सुरेल तिळवे हा धडपडत असतो आयडियालॉजीचा संबंध हा पुरोगामी वादाशी आहे पण दुर्दैवाने आपल्याकडे आधुनिक हा शब्द पुरोगामी म्हणूनच वापरला जातो वास्तविक या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण मुळात पाश्चात्त्य देशातच याबाबतीत प्रचंड घोळ आहेत मॉडर्न या शब्दाचा अर्थ पुरोगामी असाही होतो आणि आधुनिकही! अलीकडे तिकडे आधुनिकता असा शब्द ते वापरतात आणि आधुनिकवाद आणि आधुनिकतावाद असा फरक करतात मराठीत सुदेवाने पुरोगामी असा वेगळा शब्द योजता येतो म्हणून मी पुरोगामी म्हणजे आयडियालॉजिकलीं कमिटेड असा अर्थ घेतो तर आधुनिक याचा अर्थ आयडियालॉजीला नकार देऊन इंडस्ट्रियल झोनचा विचार करणारा इंडस्ट्रियल कार्पोरेट असा घेतो मुळात हा फरक भांडवलशाही आणि ...
 इतिहासाचा इतिहास , फिनामिनॉलॉजी, उत्तर आधुनिक इतिहास आणि शैव श्रीधर तिळवे नाईक शैव लोकांचा इतिहास कसा लिहायचा किंवा कसा लिहिला जात होता आणि पुढे कसा लिहावा हा कायमच सर्व शैव इतिहासकारांच्या पुढचा प्रश्न आहे  शैव श्रुती मधल्या लोकांच्या मध्ये अनेकदा शंकराचा उल्लेख निळकंठ असा होतो या उल्लेखा मागे नेमके काय आहे याचीही कल्पना सध्या अनेकांना नाही इतके आपण शैव परंपरेपासून तुटलेलो आहोत समुद्रमंथनाच्या दंतकथेत गटांगळ्या खात आहोत नीलकंठ याचा अर्थ आहे इतिहास कंठीत करणारा ! त्यामुळेच युवान श्र्वांगच्या प्रवासवर्णनामध्ये इतिहास सर्व प्रादेशिक राजवटी जतन करत असल्याचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ आपणाला कळत नाही त्याच्या प्रवास वर्णनामध्ये प्रादेशिक राजवटींनी लिहिलेल्या इतिहासाचा  उल्लेख निलपिठ असा येतो आणि तो शंकराच्या नीलकंठावरून आलेला आहे मौखिक परंपरे कडून लिखित निळ्या पत्रांच्यावर इतिहास या काळात शि फ्ट झालेला आहे लिहिला गेलेला आहे आणि त्यांना हे निल पत्र किंवा निलपीठ म्हटले जात असे असो युरोपियन देशांमध्ये सुद्धा ब्लू डॉक्युमेंट्स हा शब्द आहेच आता इकडून तिकडे गेले की तिकड...

A I

 कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करताना कायमच कृत्रिम बुद्धिमत्ता ( क्रुबु)ही संपूर्ण मानव जातीला रिप्लेस करेल असे म्हटले जाते प्रत्यक्षामध्ये एक नवीन प्रकारची चिन्ह सत्ता उदयाला येईल आणि त्याबरोबर साहजिकच अर्थ सत्ता आणि धर्मसत्ता उदयाला येईल त्यांचे स्वरूप नेमके कसे असणार हे आजही स्पष्ट नाही मात्र ज्याच्या हातात चिन्हसृष्टी तो या नवीन युगाचे भाष्य घडवत जाईल साहजिकच मानवी जीवनाला या सगळ्या चिन्हसृष्टीमध्ये तुम्ही कसा सार्थ चिन्हार्थ पुरवणार हा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे माणसाला स्वतःच्या आयुष्याला अर्थ द्यावा लागतो कारण तो मोक्षाकडे वळत नाही आणि कामाबाबत असफल होतो. साहजिकच त्याचा सगळा खेळ अर्थ ह्या अक्षाभोवती घुटमळत राहतो अर्थ हा नेहमी संसार केंद्री असतो साहजिकच या संसारामध्ये स्वतःच्या आयुष्याचे सार्थकत्व तो ठरवायला धडपडायला लागतो आणि त्यातूनच मग त्याला पैसे हवे असतात कीर्ती हवी असती पैशांमध्ये सार्थकता स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या युगात कदाचित कमी होत जाईल पर्क्स आणि इतर सर्व सवलती work कल्चर वाढवत नाहीत असा त्याला साक्षात्कार होईल मनुष्याच्या मूळ...
 शंकर शंभोपूर्व समाज श्रीधर तिळवे नाईक १ युरेशियन स्थलांतरांच्या आधीची दोन आफ्रिकन स्थलांतरे श्रीधर तिळवे नाईक भारताच्या इतिहासाची सुरुवात आर्यांच्या पासून करण्याची जी खोड आपल्याला लागलेली आहे तिने भारतीय इतिहास लिहिण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण केलेले आहेत  भारतामध्ये ज्यांना इंडियन म्हणता येईल होमो इंडियन म्हणता येईल असे मानव जातीचे एक वेगळे रूप अस्तित्वात असावे आणि ते होमोसेपीयन यांचे भाऊरूप असावे  आफ्रिकेतून भारतामध्ये प्रामुख्याने तीन स्थलांतरित झाली यातील पहिले स्थलांतर हे समुद्राच्या मार्गाने दक्षिण भारतात झाले दुसरे स्थलांतर हे व्हाया आशिया युरोप  करत हिमालयाच्या पायथ्याशी विसावले आणि तिसरे स्थलांतर हे इराण मार्गे प्रवास करत संपूर्ण भारतभर पसरले या तिन्ही स्थलांतरांचा विचार आता आपण केला पाहिजे कारण आपणापुढे दोनच पर्याय आहेत एक तर आऊट ऑफ आफ्रिका हा सिद्धांत स्वीकार किंवा होमो इंडियन सिद्धांत ज्यामध्ये माणसाची एक स्वतंत्र प्रजाती जी नंतर भारतात आलेल्या होमोसेपियनशी संकरित झाली आणि जिच्यातून सिंधू संस्कृतीचा एक विशाल पट निर्माण झाला सिंधू संस्कृती ही होमोसोपियन...